पोस्ट्स

MB NEWS-मुंबईचे महत्त्व सांगणारा अण्णाभाऊ साठेंचा ग्रंथ राज्यपालांनी वाचवा आणि पुन्हा महाराष्ट्राचा अवमान करू नये - अनंत इंगळे

इमेज
  मुंबईचे महत्त्व सांगणारा अण्णाभाऊ साठेंचा ग्रंथ राज्यपालांनी वाचवा आणि पुन्हा महाराष्ट्राचा अवमान करू नये -  अनंत इंगळे  परळी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना पोस्टाने पाठवला ग्रंथ परळी ( प्रतिनिधी)       महाराष्ट्राचा सातत्याने अवमान करणाऱ्या राज्यपालांच करायचं काय खाली मुंडकं वर पाय राज्यपालांचा जाहीर निषेध असो अशा प्रकारच्या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व विशद करणारा ग्रंथ परळी पोस्ट कार्यालयातून पाठवला असून राज्यपालांनी तो वाचावा आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी करू नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी व्यक्त केली.        महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी मागील काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अवमान कारक वक्तव्य केले होते. पुन्हा चार दिवसापूर्वी त्यांनी मुंबईमध्ये एका खाजगी कार्यक्रमात बोलत असताना  मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करणारे

MB NEWS-परळी रेल्वे कर्मचारी पाईचमेन ए ग्रेड शेख गफार शेख अब्दुल्ला सेवानिवृत्त

इमेज
  परळी रेल्वे कर्मचारी पाईचमेन ए ग्रेड शेख गफार शेख अब्दुल्ला सेवानिवृत्त सेवपूर्ती सन्मान सोहळा परळी रेल्वे स्टेशन येथे सम्पन्न परळी/प्रतिनिधि परळी शहरातील शेख गफारशेख अब्दुला हे परळी रेल्वे स्टेशन येथे सेवा बजावीत पूर्ण चाळीस वर्ष रेल्वे सेवा केली आहे.रेल्वेत सर्वात विश्वासी डिपार्टमेंट मानले जाणारे म्हणजे रेल्वे विभागात सर्वात जिम्मेवारी विभाग रेल्वेसाठी पाईचमेन यांचे कार्य असते यांच्या कार्याला म्हणजे रेल्वे इंजिन क्रॉसिंग करणे रेल्वे इंजिनची कपलिंग जोडणे व रेल्वे सिग्नल देणे व गेटमॅन चे काम यांच्या यांच्या विभागात असते कोणत्याही प्रसंगी पाऊस पाणी रात्र वेळ न पाहता प्रवाशांच्या सुरक्षाची पूर्ण सुरक्षा यांच्या माध्यमातून केली जाते म्हणून रेल्वे पाईचमेन यांचे कार्य रेल्वे महत्त्वाचे असतात असे कार्य उत्कृष्ट कामगिरी शेख गफार अब्दुल्ला संपूर्ण प्रवास रेल्वे सेवेसाठी ए ग्रेड पॅचमेन पर्यंत पूर्ण केला चाळीस वर्ष सेवा दिली त्यांच्या जीवनात अनेक वेळा अडचणी निर्माण झाल्या व आरोग्याची काळजी न करता आपले संपूर्ण जीवन रेल्वे सेवेसाठी समर्पण केले यांच्या एका हाताला आणि पायाला पॅरलेस असताना सुद्

MB NEWS-लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन*

इमेज
 * लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन* परळी वैजनाथ ता.०१ (प्रतिनिधी)         येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.               लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ.लक्ष्मण मुंडे,प्रा.डॉ. जगतकर, प्रा.डॉ. नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या सत्कारानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये देविका बदाले, सरोज बनसोडे, आदि विद्यार्थ्यांसह प्रा.डॉ जगतकर, प्रा.नेरकर,प्राचार्य डॉ मुंडे यांनी लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठेंच्या यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला.अध्यक्षीय समारोप प्रा.प्रसाद देशमुख यांनी केला तर कार्यक्

MB NEWS-अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी, उपाशी पोटातून शब्दांच्या ठिणग्या पडतात- अजय मुंडे

इमेज
  अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी, उपाशी पोटातून शब्दांच्या ठिणग्या पडतात- अजय मुंडे *साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अजय मुंडे यांचे प्रतिपादन, ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात केले अभिवादन* परळी (दि. 1) - ज्यांचं पोट भरलेलं असतं, त्यांना वेदनांची जाणीव नसते, त्यांच्या लेखनात विनोद दिसू शकतो, मात्र ज्यांचं पोट उपाशी असतं, त्यांच्या पोटातून क्रांतीच्या ठिणग्या पडतात, अशा केवळ विचार व साहित्यातून सामाजिक ठिणग्या पाडून सामाजिक क्रांती करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय, असे प्रतिपादन युवा नेते अजय मुंडे यांनी केले आहे. दि. 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात अजय मुंडे यांनी अभिवादन करत अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयांयाना शुभेच्छा दिल्या.  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, मुंबईतील चिराग नगर यासह पुणे व अन्य प्रस्तावित ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक साकारले जावे, यासाठी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना धनंज

MB NEWS-माकप पक्ष सिरसाळाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

इमेज
  माकप पक्ष सिरसाळाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन परळी / प्रतिनिधी महाराष्ट्राच्या कम्युनिस्ट चळवळीतील एक अग्रगण्य सांस्कृतिक-साहित्यिक नेते, शाहीर कॉ. अमर शेख आणि शाहीर कॉ. द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत लाल बावटा कलापथकाचे शिल्पकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तसेच श्रमिक-दलितांच्या संघर्षांतील लोकशाहीर, आणि अत्यंत प्रतिभाशाली साहित्यरत्न कॉ. अण्णा भाऊ साठे यांना जन्मदिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष  सिरसाळा शाखा कमिटीच्या वतीने क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉ.डॉ.शेख़ साहेब , कॉ.मदन वाघमारे, कॉ.निलेश आरगडे,कॉ.विजय गायकवाड़,कॉ.बाबा शेरकर, कॉ.आनिरुद गायकवाड़, कॉ.सुग्रीव पाटील, महादेव कडभाने सुग्रीव चव्हाण  कॉ.विजय आरगडे, कॉ.दिलीप मिशाल, कॉ.दत्ता कांबळे, कॉ.देविदास कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MB NEWS-अण्णाभाऊंचं लिखाण सामाजिक सलोखा निर्माण करणारं आहे - लक्ष्मण वैराळ

इमेज
अण्णाभाऊंचं लिखाण सामाजिक सलोखा निर्माण करणारं आहे - लक्ष्मण वैराळ परळी (प्रतिनिधी) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा समाजामध्ये जास्तीत जास्त प्रचार प्रसार झाला, तर समाजात भाईचाऱ्याची भावना निर्माण होईल असे प्रतिपादन परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी केले. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक लक्ष्मण वैराळ हे होते. यावेळी वैराळ यांनी अण्णाभाऊंच्या कार्यावर प्रकाश टाकला ते म्हणाले ,अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून समाजिक एकोपा निर्माण व्हावा आणि समाजातील जातीय, वर्गीय विषमता नष्ट व्हावी आणि यासाठी अट्टहास धरला त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. यावेळही उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमासाठी सपोनी शिवाजी पोळ,पोलीस नवनाथ हरेगावकर, प्रकाश वाघमारे, लक्ष्मण टोले, व्यंकट डोरनाळे, सुनिल अन्नमवार, भाग्यश्री डाके,पत्रकार भगवान साकसमुद्रे, विक्रम मिसाळ, बबन कसबे, अभिमान मस्के, कैलास डूमने, पद्माकर उखलीकर व ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे

MB NEWS-वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव प्रदीप देशमुख यांच्या हस्ते झाली श्रावण पर्वकाळ शुभारंभाची पारंपरिक महापूजा

इमेज
  वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव प्रदीप देशमुख यांच्या हस्ते झाली श्रावण पर्वकाळ शुभारंभाची पारंपरिक महापूजा परळी वैजनाथ, प्रतिनिधी       बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या वर्षभरात विविध महापूजा होतात. देवस्थान ट्रस्टच्या वतीने या पूजा केल्या जातात. सध्या सुरू झालेल्या  श्रावण पर्व शुभारंभाचा रुद्राभिषेक देवस्थानचे सचिव प्रा. प्रदीप देशमुख यांच्या हस्ते शुक्रवार दि.२९ रोजी  करण्यात आला. पहा video news: ■ *परंपरा: श्रावण मासाच्या शुभारंभाला ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची अशी केली जाते महापूजा.* _MB NEWS |Subscribe |Like |Share |Comments_      वैद्यनाथ मंदिर येथे वर्षभरात विविध उत्सव परंपरेने साजरे केले जातात. प्रत्येक उत्सवाला विशेष महत्त्व असते. प्रत्येक उत्सवाच्या वेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने परंपरेनुसार पूजा केली जाते. श्रावण मासाच्या प्रारंभीही ही पारंपारिक पूजा केली जाते. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव प्रदीप देशमुख व कुटुंबियांच्या शुभहस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्रातील ब्रह्मवृंद व क्षेत्र उपाध्याय यांच

MB NEWS-ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्राचे माजी मुख्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचे निधन

इमेज
  ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्राचे माजी मुख्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचे निधन औरंगाबाद : देवगिरी तरुण भारतचे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्राचे माजी मुख्य माहिती आयुक्त  दिलीप धारूरकर यांचे सोमवार, १ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. गेले काही दिवस ते हेडगेवार रुग्णालयात उपचार घेत होते. शांत संयमी स्वभावामुळ ते अनेक नव्या पत्रकारांचे चाहते होते. दैनिक तरूण भारत मध्ये काम करताना त्यांनी शेकडे पत्रकार घडविले आहेत. त्यांच्या अचानक निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.         राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, दीर्घकाळपर्यंत दैनिक देवगिरी तरूण भारत चे संपादक राहिलेले, ५ वर्षे माहिती आयुक्त म्हणून आपल्या कारकीर्दीचा ठसा उमटवलेले  दिलीप  धारूरकर यांचे आज दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १.० वाजता दुखःद निधन झाले आहे. ६० वर्षांच्या कर्मरत आयुष्यात त्यांची असंख्य लोकांशी जीवाभावाची मित्रता होती. त्यांचा अंत्यसंस्कार आज दुपारी ५.० वाजता औरंगाबाद येथील प्रतापनगर स्मशानभूमीत होईल. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्‌गती देवो. 

MB NEWS-प्रासंगिक लेख: वंचित कष्टकरी शोषितांचा नायक - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

इमेज
 वंचित कष्टकरी शोषितांचा नायक - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे      -महेश पिंगळे( वक्ते, लेखक, कवी, पत्रकार)              साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ म्हणजे वंचित समाजाला वाचा फोडणारा महामानव पण दुर्देव अस आहे की मरणा नंतर देखील या महमानवांच्या वाटेला उपेक्षाच पदरी पडली.  लोकशाहीर अण्णाभाऊंच्या आयुष्याबद्दल इथे त्यांच्या संघर्षची कहाणी मांडतांना काही गोष्टी मांडण गरजेच आहे.      अण्णाभाऊ यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 चा ते मृत्यू 1969 पर्यंत त्यांच्या वाटेला कमालीचा संघर्ष आला पण या  संघर्षात अण्णांभाऊनी कधी बहुजन समाजाची साथ सोडली नाही. अण्णाभाऊ यांच केवळ शिक्षण च नाही त्यांची चळवळ देखील समाजाला जगण्याचं बळ देऊन गेली.    *● अण्णांभाऊच लेखन* अण्णाभाऊ यांनी साहित्यातून वंचित आणि उपेक्षित समाजाच्या तळागाळातील जातीजमाती, सवर्ण आणि दलित माणसांचे जीवन मांडले आहे. त्याला वास्तवतेची धार आहे. त्यांचे साहित्य बंड, क्रांती आणि विद्रोहाची विचारशलाका आहे. त्यांच्या साहित्यात स्वातंत्र्याचे पंख लावून भरारी मारावयाच्या जगण्याचे तत्त्वज्ञान आहे. 'ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती दलितांच्या तळह

MB NEWS-आत्माराम काळे यांना मातृशोक

इमेज
  आत्माराम काळे यांना मातृशोक परळी : येथील आडत व्यापारी आत्माराम मारोतराव काळे यांच्या मातोश्री चंद्रभागा मारोतराव काळे यांचे वयाच्या 112 व्या वर्षी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी दि.31 जुलै 2022 रोजी दुपारी 4 वाजता जलालपुर येथील त्यांच्या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. चंद्रभागाबाई काळे यांच्या पश्‍चात शेषेराव, आत्माराम, बालासाहेब, सोपान, अशोक ही पाच मुले तर 4 मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा  परिवार आहे.राख सावडण्याचा विधी  मंगळवार 02/09/2022ठीक 7.30 वा. होणार आहे

MB NEWS- *दिल्ली वाऱ्या करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत देण्याचे मोठेपण दाखवा - अजित पवार कडाडले*

इमेज
 *दिल्ली वाऱ्या करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत देण्याचे  मोठेपण दाखवा - अजित पवार कडाडले* परळी (दि. 31) - बीड जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई तालुक्यात  अनेक ठिकाणी सुमारे 3600 हेक्टरवर सोयाबीन पिकाचे गोगलगायीनी शेंडे खाऊन नुकसान केले; अनेक शेतकऱ्यांनी 3-4 वेळा पेरण्या करून विविध उपाय मात्र तरीही गोगलगायींचा प्रादुर्भाव आटोक्यात येईना. या पद्धतीच्या नुकसानीचा पीक विमा निकषांमध्ये समावेश नसून, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने गोगलगायीचे नियंत्रण करणे व दुबार पेरणीसाठी जमीन तयार करून पेरणी करणे यासाठी विशेष आर्थिक मदत करण्याची गरज आहे. प्रशासनाने तातडीने याबाबत आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा व राज्य सरकारने या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.   अजित पवार हे आज बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई आदी तालुक्यांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे गोगलगायींन्नी उध्वस्त केलेल्या सोयाबीनच्या शेतात जाऊन पाहणी केली व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली.  मंत्रिमंडळ विस्तार नाही

MB NEWS-परळीत भाजप कार्यकर्ते, नागरिकांनी ऐकली पंतप्रधानांची 'मन की बात'

इमेज
  परळीत भाजप कार्यकर्ते, नागरिकांनी ऐकली पंतप्रधानांची 'मन की बात' परळी ।दिनांक ३१। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात ' कार्यक्रमाचा शहरातील भाजप कार्यकर्त्यांसह रहिवाशांनी लाभ घेतला. पंतप्रधान स्वतः या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असतात.    प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 'मन की बात' मधून देशातील विविध घडामोडी, जनतेच्या कल्याणकारी योजना याविषयी माहित देत जनतेशी हितगुज साधत असतात. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम नागरिकांना दाखविण्यात आला. कार्यकर्त्यांसह सर्वांनी पंतप्रधानांचे  मनोगत ऐकत याचा लाभ घेतला.     भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शेख अब्दुल करीम, श्रीराम मुंडे, रवि कांदे, अजय गिते, राजेंद्र ओझा, महादेव इटके, उमेश खाडे, चंद्रकांत देवकते,  विकास हालगे, विजयकुमार खोसे, पी के बडे, खंडू भोसले, सुग्रीव शिंदे, पाळवदे, गिरी आदींसह नागरिक यावेळी उपस्थित होते. ••••

MB NEWS-पृथ्वीराज महादेवआप्पा कनके यांचे निधन

इमेज
  पृथ्वीराज महादेवआप्पा कनके यांचे निधन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील येथील पृथ्वीराज महादेवआप्पा कनके यांचे शुक्रवारी (दि.29) जुलै रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 50 वर्षे होते. हिंदनगर येथील पृथ्वीराज महादेवआप्पा कनके यांचे राहत्या घरी दुः खद निधन. साप्ताहिक त्रिशुलचे संपादक सिद्धलिग कनके यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, भाऊ,दोन मुले  असा परीवार आहे. कनके परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे

MB NEWS-भिलेगावचे माजी सरपंच मारोतीराव कडभाने यांचे दु:खद निधन

इमेज
  भिलेगावचे माजी सरपंच मारोतीराव कडभाने यांचे दु:खद निधन   परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील भिलेगावचे माजी सरपंच मारोतीराव कोंडीबा कडभाने यांचे शुक्रवारी (दि.29) जुलै रोजी मध्यरात्री र्‍हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 62 वर्षे होते. भिलेगाव  येथील मारोतीराव कडभाने यांचे राहत्या घरी दुः खद निधन झाले. धार्मिक व सर्वांशी आपुलकीने राहणीमान असलेल्या मारोतीराव कडभाने यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, एक मुलगा सुन, नातवंडे  असा परीवार आहे. 

MB NEWS-शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किसान सभा आक्रमक*

इमेज
  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किसान सभा आक्रमक विविध प्रश्नावर सिरसाळ्यात उद्या चक्का जाम आंदोलन- कॉ मुरलीधर नागरगोजे परळी वै /  प्रतिनिधी मागील वर्षी ३ काळे कृषी कायदे वापस घेल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाला शेतकरी आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जातील व शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी केंद्रीय समिती स्थापन करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते पाळले गेले नाही म्हणून रविवारी (ता३१) देशव्यापी "विश्वास घात" दिवस पाळुण सिरसाळा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.     एमएसपी ची केवळ घोषणा नको. उत्पादन खर्चावर आधारित दीडपट जास्त हमीभावाचा कायदा करा. केवळ सत्ता मिळवण्यासाठीच स्वामीनाथन आयोगाचा पुळका कशाला? आता त्याची शेतकरी हितासाठी अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्त्यात लोटणारे आयात-निर्यात धोरण बदलून ते खऱ्या अर्थाने शेतकरी हिताचे करा. संयुक्तकिसान मोर्चाच्या किसान आंदोलनात सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाहीने दाखल केलेले सर्व गुन्हे वापस घ्या. रासायनिक खतांच्या किंमती कमी करुन खतांचा काळाबाजार थांबवा. शेती उपयोगी सर्व

MB NEWS-परळी शहर कोरडे आणि परळीच्या पंचक्रोशीत तब्बल पाऊणतास जोरदार श्रावणधारा बरसल्या !

इमेज
  परळी शहर कोरडे आणि परळीच्या पंचक्रोशीत तब्बल पाऊणतास जोरदार श्रावणधारा बरसल्या ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         गेल्या काही दिवसापासून उघड दिलेल्या पावसाने पुन्हा परळीच्या पंचक्रोशीत जोरदार पुनरागमन केल्याच्या दिसून आले. परळीच्या अवतीभवती व तालुक्यात सर्व दूर ग्रामीण भागात जोरदार मोठा पाऊस झाला मात्र धर्मापुरी फाटा ते परळी शहर यादरम्यान पाऊस पडलाच नाही.   आज दिवसभर कडक ऊन पडले होते. पावसाची सुतरामही शक्यता वाटत नव्हती. अशावेळी परळीच्या पंचक्रोशीत मात्र जोरदार पाऊस झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसात पावसाने उघड दिल्यामुळे शेतीतील कामे आवरून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता मात्र आज दिनांक 30 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वातावरण बदलले व जोरदार पाऊस सुरू झाला. हा पाऊस तब्बल पाऊण तास होता धर्मपुरी फाटा ते परळी शहर वगळून परळीच्या पंचक्रोशीत सर्व दूर हा पाऊस झाल्याची माहिती पुढे आली आहे. पहा व्हिडिओ न्युज: ■ *बरसल्या श्रावणधारा: दिवसभर कडक ऊन अन् सायंकाळी दहा मिनिटांत पाणीच पाणी.* MB NEWS |Subscribe |Like |Share |Comments |

MB NEWS-जन्नामन्ना व अंदर बाहर खेळणारांवर छापा; पावणेचार लाखांचा मुद्देमाल व २८ जणांना घेतले ताब्यात

इमेज
  जन्नामन्ना व अंदर बाहर खेळणारांवर छापा; पावणेचार लाखांचा मुद्देमाल व २८ जणांना घेतले ताब्यात पंंकज कुमावत यांच्या पथकाची  कारवाई परळी (प्रतिनिधी)- सहाय्यक पोलीस अधीक्षक  पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारामार्फत बेकायदेशीररित्या अंबाजोगाई परळी रोडच्या उत्तर बाजूस भोपळा शिवारात एका हॉटेलच्या शेजारील शेतात पत्र्याच्या बंद रूममध्ये काही व्यक्ती एकत्र बसून, लाईटच्या उजेडामध्ये लोकांकडून पैसे घेऊन जन्नामन्ना जुगाराचा खेळ खेळत होते. कार्यालयातील पोलीस स्टेशन केज येथील अंमलदार यांना सोबत घेऊन या ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई केली. •Click &watch: ■ अजितदादांचा अतिवृष्टी पाहणी दौरा: अन् "साथी" बनला "सारथी" ! MB NEWS|Subscribe|like|share| comments या पथकातील कारवाई पोह बांगर, दराडे, गीते भंडाणे मंदी, पोशि बहिरवाळ तुले असे कर्मचारी खाजगी वाहनाने सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासोबत पोना वंजारी, अंगरक्षक पोशि जावले व दोन पंच घेऊन, रात्री हॉटेल सातबाराच्या पाठीमागे पत्र्याच्या रुममध्ये जाऊन रात्री बाराच्या दरम्यान छापा मारला. या ठिकाणी पत्र्याच्या बंद शेडमध्ये काह

MB NEWS - अंशतः बदल :विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या फक्त परळी व अंबाजोगाई तालुक्याचाच दौरा करणार

इमेज
 विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या रविवारच्या बीड जिल्हा दौऱ्यात अंशतः बदल - ऍड. राजेश्वर चव्हाण परळी व अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीची करणार पाहणी, अन्य तालुक्यातील नुकसानीचा घेणार आढावा परळी वै. (दि. 30) - राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत रविवारी (दि. 31 जुलै) सकाळी 8 वाजल्यापासून बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई आदी तालुक्यांचा दौरा करणार असून, ते जिल्ह्यात पावसाने व किडीच्या प्रादूर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची थेट बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हान यांनी दिली आहे. रविवारी अजितदादा पवार व माजी मंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 9 वाजता प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. मागील काही दिवसात गोगलगाय व अन्य किडीच्या प्रादुर्भावाने सोयाबीन सह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याचबरोबर काही ठिकाणी कमी व अधिक पावसाने पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही तर काही ठिकाणी अधिकच्या पावसाने शेत

MB NEWS- नागापुर सब स्टेशनचे ट्रान्सफार्मर दुरूस्त करा - किसान सभा

इमेज
 नागापुर सब स्टेशनचे ट्रान्सफार्मर दुरूस्त करा  - किसान सभा परळी वै.ता.२९ प्रतिनिधी       नागापुर ३३ के व्ही सब स्टेशन अंतर्गत नादुरूस्तत ट्रान्सफार्मर तात्काळ दुरूस्त करूण तात्काळ बसविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शुक्रवारी (ता.२९) वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यास देण्यात आले.      नागापुर सब स्टेशनवर परिसरातील १५ गावांचा विज पुरवठयाचा भार आहे. पंधरा गावांना विज पुरवठा करण्यासाठी तीन ट्रान्सफार्मर आहेत. पाच एम ए चे दोन व ३.१५ एम ए चा एक असे तीन ट्रान्सफार्मर आहेत. त्यातील ३.१५ एम ए ट्रान्सफार्मर जळुन दोन वर्ष झाली आहेत. दोन ट्रान्सफार्मर वर तीन चा भार अयल्याने एक कायम नादुरूस्त होत असतो. त्यामुळे सर्व भार एकाच ट्रान्सफार्मरवर येत असल्याने त्यात सतत बीघाड होतो. त्यामुळे पावसाळा असुनही वीज पुरवठा सुरळीत होत नाही. पाण्याच्या मोटारी सुरू झाल्यास वीज पुरवठा रहात नाही. त्यामुळे विज वितरण कंपनीने तात्काळ ट्रान्सफार्मर बसवावे अन्यथा महाराष्ट्र राज्य किसान सभा तीव्र आंदोलन करील असे निवेदन विज वितरणच्या अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंत्यास दिले आहे. निवेदनावर कॉ मुक्तेश्व

MB NEWS-तीन दिवसात दुसरी दुर्दैवी घटना:जाळीला चिटकून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

इमेज
तीन दिवसात दुसरी दुर्दैवी घटना: जाळीला चिटकून एका  तरुण शेतकऱ्याचा मृत्यू बीड - जिल्ह्यात तीन दिवसात दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे. रानडुकराच्या बचावासाठी बागेला लावलेल्या संरक्षण जाळीला चिटकून एका 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू आज दि.29 पहाटे झाला.ही घटना आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील घडली.            आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे घराच्या काही अंतराला लागुनच डाळिंब बाग आहे. या ठिकाणी रानडुकरांचा मोठा उपद्रव असतो. बागेचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्याला मनस्ताप सहन करावा लागत असल्याने त्या बागेला रानडुक्करांपासुन बचाव व्हावा म्हणून संरक्षण जाळीला विद्युत प्रवाह सोडला होता. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता माणिक नरवडे यांचा मुलगा अमोल माणिक नरवडे (वय 30 वर्ष) हा बागेची पाहणी करण्यासाठी गेला होता. पण विद्युत प्रवाह बंद करण्याचे विसरल्याने त्याला जीव गमवावा लागला. विद्युत प्रवाह असलेल्या संरक्षण जाळीला चिटकून त्याचा दुर्देवी मुत्यु झाला. त्याच्या मुत्युने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन दिवसांत ही दुसरी घटना जिल्ह्यात घडली आहे.

MB NEWS -दुःखद वार्ता वैद्यनाथ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रकाश कुसुमकर यांचे निधन

इमेज
  दुःखद वार्ता: वैद्यनाथ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रकाश कुसुमकर यांचे निधन परळी वैजनाथ श्री वैद्यनाथ विद्यालय प्राथमिक विभागाचे माजी मुख्याध्यापक प्रकाश विठ्ठलराव कुसुमकर गुरुजी यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. जुन्या गावभागतील श्री वैद्यनाथ विद्यालय प्राथमिक विभागाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश विठ्ठलराव कुसुमकर गुरुजी ( वय 70 वर्ष)यांचे आज शुक्रवार दि 29 जुलै 2022 रोजी छातीत तीव्र कळ आल्याने परळी येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तीव्र ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांची दुपारी 3 वाजता प्राणज्योत मालवली.   दिनदयाळ बँक, शाखा लातूर चे शाखाधिकारी आशिष कुसुमकर यांचे वडील व पत्रकार अनुप कुसुमकर यांचे काका होत. प्रकाशराव कुसुमकर गुरुजी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

MB NEWS-*परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा खडका बंधारा तुडूंब!* _नऊ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा_

इमेज
    परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा खडका बंधारा तुडूंब! _नऊ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा_ परळी वैजनाथ, एमबी न्युज वृतसेवा......     परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा  खडका बंधारा १०० टक्के भरला असुन तुडुंबभरून ओसंडून वाहत आहे. जायकवाडीचे पाणीसोडण्यात आल्याने. या बंधाऱ्याचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा बंधारा पुर्ण ओसंडून वाहत असल्याने परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राला लागणार्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.अखंडीत वीजनिर्मिती करण्याच्या दृष्टीने ही अतिशय समाधानाची बाब आहे.        गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसाने तसेच जायकवाडीचे पाणी सोडण्यात आल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करीत असलेला सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा ओसंडूनवाहतआहे. बुुधवारी(दि.28) 13 पैकी 9 दरवाजे रात्री  उघडून पाणी सोडण्यात आले.  नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा बंधारा भरल्याने या बंधार्याखालील गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.तसेच प

MB NEWS- राज्य सरकारने व्यक्त व्हावे, मार्ग काढावा मात्र ओबीसी आरक्षण वाचवावे: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पंकजाताई मुंडे यांचं ट्विट

इमेज
 राज्य सरकारने व्यक्त व्हावे, मार्ग काढावा मात्र ओबीसी आरक्षण वाचवावे सुप्रीम कोर्टाच्या निकालावर  पंकजाताई मुंडे यांचं ट्विट मुंबई ।दिनांक २८। ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर राज्य सरकारने व्यक्त व्हावे, मार्ग काढावा मात्र आरक्षण वाचवावे असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.      आज सुप्रीम कोर्टाने 367 ठिकाणच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. यावर पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "काय महत्त्वाचे आहे ? एका वंचित समाजाचा न्याय का निवडणूक जी आधीच उशीराने होत आहे. पण आता झालीच पाहिजे अशी ही निवडणूक,काय महत्त्वाचे??.सरकार व्यक्त होईल मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे..जे न्यायिक विषय हाताळत आहेत त्यांनी पुढील दिशा वा मार्ग विषयांवर प्रकाश टाकावा..आरक्षण मात्र वाचवावे !" असं त्यांनी म्हटलं आहे. ••••

MB NEWS-बीड जिल्ह्यात पोळा व चंपाषष्ठीला शासकीय सुट्टी

इमेज
  बीड जिल्ह्यात पोळा व चंपाषष्ठीला शासकीय सुट्टी  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या स्थानिक सुट्ट्यांबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी परिपत्रक काढले असून यानुसार बीड जिल्ह्यामध्ये पोळ्याला व चंपाषष्ठीला स्थानिक शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.      बीडचे जिल्हाधिकारी राधावबिनोद शर्मा यांच्या स्वाक्षरीने नुकतेच स्थानिक शासकीय सुट्ट्या बाबत चे परिपत्रक काढण्यात आले आहे. यानुसार जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकार कक्षेत सन 2022 या वर्षातील दोन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत .यामध्ये दिनांक 26 ऑगस्ट2022 रोजी पोळा हा सण असून या दिवशी शासकीय सुट्टी आहे. तर चंपाषष्ठी दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी असून या दिवशीही स्थानिक शासकीय  सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

MB NEWS-परळी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण असे असणार आरक्षण

इमेज
  परळी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण असे असणार आरक्षण  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात येणाऱ्या जागांच्या बाबत आज सोडत काढण्यात आली यामध्ये परळी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय आरक्षण सोडत पुढील प्रमाणे झाली आहे.         १.जिल्हा परिषद गट सिरसाळा ओबीसी पुरुष, पंचायत समिती गण सिरसाळा सर्वसाधारण पुरुष, पंचायत समिती गण गाडे पिंपळगाव सर्वसाधारण पुरुष,          २.जिल्हा परिषद गट धर्मपुरी ओबीसी पुरुष, पंचायत समिती गण मांडवा सर्वसाधारण महिला, पंचायत समिती गण धर्मापुरी सर्वसाधारण महिला         ३. जिल्हा परिषद गट पिंपरी ओबीसी महिला, पंचायत समिती गण पोहनेर सर्वसाधारण, पंचायत समिती गण पिंपरी सर्वसाधारण महिला         ४. जिल्हा परिषद गट टोकवाडी सर्वसाधारण महिला, पंचायत समिती गण पांगरी सर्वसाधारण, पंचायत समिती गण टोकवाडी ओबीसी महिला,         ५. जिल्हा परिषद गट दाऊतपूर सर्वसाधारण महिला, पंचायत समिती गण नंदागौळ सर्वसाधारण महिला, पंचायत समिती गण दाऊतपुर एस सी पुरुष         ६. जिल्हा परिषद गट न