पोस्ट्स

सप्टेंबर १०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैभव दहिफळे यांना पितृशोक

इमेज
माजी तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव दहिफळे यांचे  निधन वैभव दहिफळे यांना पितृशोक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-     येथील सेवानिवृत्त माजी तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव दहिफळे ( वय ६५ वर्ष)  शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी पहाटे 12:10 वाजता च्या खोडवा सावरगाव येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य वैभव दहिफळे यांचे वडील होत आहे.        सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिवाजीराव दहिफळे आपल्या शासकीय सेवेच्या कार्यकाळातही  एक संयमी व सहकार्यवृत्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. खोडवा सावरगाव चे ग्रामपंचायतचे सदस्य वैभव दहिफळे यांचे ते वडील होत.  सकाळी ९.३० वाजता खोडवा सावरगाव येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरनात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुले, दोन मुली,सून  नातवंडे असा परिवार असून त्यांच्या अंत्यसंस्कारास मोठया जनसमुदायासह शहरातील राजकीय,,वकील, तसेच सामाजिक क्षेत्रातील  मान्यवर उपस्थित होते. दहिफळे कुटूंबीयांच्या दु:खात .................परिवार सहभागी आहे. राख सावडण्याचा विधी        माजी तालुका कृषी अधिकारी शिवाजीर

कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या माध्यमातून परळीत क्रिडासंकुलाला २० कोटी रु निधी; क्रिडाप्रेमींनी मानले आभार

इमेज
  कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या माध्यमातून परळीत क्रिडासंकुलाला २० कोटी रु निधी; क्रिडाप्रेमींनी मानले आभार परळी वैजनाथ...        छत्रपती संभाजीनगर येथे सपंन झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये  विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला , त्यात परळी क्रीडा संकुल उभारण्यासाठी २० कोटी रु निधी जाहीर झाला         परळीचे भाग्यविधाते विकासपुरुष  धनंजय मुंडे  यांनी हा विषय मनात घेऊन मागच्याच वेळी क्रीडा संकुल साठी जागेची पाहणी करण्यासंबंधी सूचना ही केल्या.आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर निधीही मंजूर करून घेतला व परळी क्रीडा प्रेमींना खूप मोठी भेट दिली. मंजूर निधीचे काम लवकरात लवकर सुरू होऊन भव्य असे क्रीडांगण लवकरच उभे राहून  खेळाडूंना योग्य न्याय मिळेल या घोषणे मध्ये क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात आला. असून  ना. धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत .          राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे  अध्यक्ष अजय जोशी , नवनिर्वाचित क्रिडाध्यक्ष शिवाजी मुंडे शहराध्यक्ष विलास अरगडे , परळी तालुका क्रीडास्पर्धा संयोजक संजय देशमुख क्रीडा शिक्षक बालू हंगरगे , विजय मुंडे , अतुल दुब

हैदराबाद मुक्तिसंग्रामावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे-डॉ सतिश कदम

इमेज
  हैदराबाद मुक्तिसंग्रामावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे-डॉ सतिश कदम   परळी प्रतिनिधी ----जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये इतिहास, समाजशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव व हैदराबाद मुक्तिसंग्राम या विषयावर एक दिवशी राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. सतीश कदम यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम संदर्भात सखोल संशोधन होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री सदाशिवराव मुंडे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी राठोड ,बीजभाषक डॉ.सतीश कदम , पुणे येथील टिळक विद्यापीठातील इतिहास विभागाच्या डॉ. नलिनी वाघमारे, प्राचार्य, अरुण दळवे ,डॉ.विनोद जगतकर, सेमिनारचे समन्वयक इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के. शेप व प्राणीशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ विनोद गायकवाड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के.शेप यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यातील विविध

हरिहर आत्माराम चाटे यांना पितृशोक

इमेज
  लाडझरीचे माजी सरपंच आत्माराम चाटे यांचे निधन ; आज अंत्यसंस्कार हरिहर आत्माराम चाटे यांना पितृशोक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी तालुक्यातील मौजे लाडझरी येथील माजी सोसायटी चेअरमन, माजी सरपंच आत्माराम दत्तात्रय चाटे यांचे शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्यांच्या पार्थीवावर आज रविवार दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता लाडझरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.           हरिहार आत्माराम चाटे, शिवकरण आत्माराम चाटे, शामकरण आत्माराम चाटे यांचे वडील माजी सरपंच आत्माराम दत्तात्रय चाटे हे परळी तालुक्यातील मौजे लाडझरी येथील मुळ रहिवाशी असुन मृत्यु समयी त्यांची वय ६७ वर्ष होते. त्यांच्या पश्‍चात ३ मुले,१ मुलगी, सुन,जावई, नातवंडे असा परिवार असुन त्यांच्या पार्थीवावर आज परळी तालुक्यातील लाडझरी येथे सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी सरपंच आत्माराम चाटे हे लाडझरी व बीड जिल्हात सर्व परिसरात सुपरिचीत होते. सरपंचपद तसेच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य पद ही त्यांनी सांभाळले आहे.  त्यांचे व्यक्तिमत्व रूबाबदार तर

रेखा नेहरकर यांना गंगाखेड लॉयन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

इमेज
  रेखा नेहरकर यांना गंगाखेड लॉयन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त होणार पुरस्काराचे वितरण परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...    गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मरडसगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या मसला येथील जि. प. शाळेवर कार्यरत असलेल्या उपक्रमशील शिक्षिका रेखा नेहरकर यांना गंगाखेड लॉयन्स क्लब गोल्डसिटी च्या वतीने दिला जाणारा आदर्श  शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एका सोहळ्यात त्याचे वितरन होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.     याबाबत माहिती अशी की, शिक्षणाचे माहेरघर म्हणून गणल्या जाणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील धावडी या गावच्या भूमिपुत्र असलेल्या व सध्या  गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या मसला येथील जि. प. शाळेवर कार्यरत असलेल्या उपक्रमशील तथा विद्यार्थीप्रिय शिक्षिका रेखा नेहरकर यांना गंगाखेड लॉयन्स क्लब गोल्डसिटी च्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा आदर्श  शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रेख

विद्यार्थ्यांनी साकारल्या महापुरुषांच्या वेषभूषा

इमेज
  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त' अरविंद फुलारी यांच्या व्याख्यानातून उलगडला इतिहास  विद्यार्थ्यांनी साकारल्या महापुरुषांच्या वेषभूषा                             परळी वै.(प्रतिनिधी): मराठवाडा मुक्ति दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त आज मिलिंद माध्यमिक व ज्युनियर कॉलेज येथे सुप्रसिद्ध लेखक,कवी तसेच १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेतलेले सैनिक श्री.अरविंद गणपतराव फुलारी सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.   कार्यक्रमाची सुरुवात मराठवाडा मुक्तिसंग्रातील स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमेस व देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. आजच्या या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन वर्षा निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभुषा परिधान करत कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मुख्य व्याख्याते यांचा परीचय पर्यवेक्षक श्री.धायगुडे सर यांनी विद्यार्थ्यांस करून दिला. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते श्री.फुलारी सर विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करताना सांगीतले की, '१९४७ रोजी भार

अंबादासराव देशपांडे यांचे निधन

इमेज
  अंबादासराव देशपांडे यांचे निधन  ................................................   नांदेड दिनांक 16 सप्टेंबर प्रतिनिधी             नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या माजी महिला बालकल्याण व शिक्षण सभापती सौ. अपर्णा हृषिकेश नेरलकर यांचे वडील तथा परळी वैजनाथ येथील प्रयोगशील शेतकरी अंबादासराव गंगाधरराव देशपांडे ( रा. परळी वैजनाथ ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिनांक 16 सप्टेंबर दुपारी दीड वाजता नांदेड येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 73 वर्षे होते. चौफेर वाचनाची त्यांना आवड होती. त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथे सायंकाळी गोवर्धन स्मशानभूमीमध्ये  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नांदेड शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली सौ.अर्चना प्रसाद उगले, सौ.अपर्णा हृषीकेश नेरलकर, सौ.सुखदा शिरीष देशपांडे आणि सौ.वनश्री चैतन्य जालनेकर, चार जावई, सहा नातू, एक नात असा मोठा परिवार आहे. --------------------------------------------------- Click: ■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा

मंत्रीमंडळ बैठक:बीड जिल्ह्याला काय काय मिळाले, पहा निर्णयांची यादी

इमेज
बीड जिल्ह्याला काय काय मिळाले, पहा निर्णयांची यादी   * जायकवाडी टप्पा 2 अंतर्गत पैठण उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी आणणे व पुढे माजलगाव उजव्या कालव्यातून हे पाणी 148 किमी पर्यंत घेऊन जाणे, याद्वारे जिल्ह्यातील 84 हजार 850 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या कामासाठी 536 कोटी 61 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.  * परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित 286. 68 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता.   * बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, माजलगाव व बीड या 8 तालुक्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेतून 1600 मुलींसाठी वसतिगृहे व शाळा उभारण्यास मान्यता देऊन 80.05 कोटी रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली.  * सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत अंबाजोगाई सह मराठवाड्यातील विविध मंदिरांच्या विकासासाठी एकूण 253.70 कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आली. * बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामासाठी 63.68 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. * सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बीड येथील प्रशासक

मंत्रिमंडळ बैठकीने मराठवाड्याच्या पदरात काय पडले?

इमेज
मराठवाड्यातल्या मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास 60 हजार कोटींची तरतूद  मराठवाड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास 60 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यात एकट्या सिंचन प्रकल्पांवर 14 हजार कोटींचा खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारमार्फत सात वर्षांनी संभाजीनगरला बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत झालेल्या निर्णयांबाबत माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आजची कॅबिनेटची बैठक छत्रपती संभाजीनगरला झाली. या बैठकीबद्दल खूप चर्चा कालपासून ऐकत होतो. परंतु खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षात ठोस निर्णय घेण्यासाठी ही बैठक इथे झाली. यापूर्वीची बैठक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2016 ला झाली होती." गेल्या वर्षभरात महायुतीने केवळ सर्वसामान्यांचं हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. "35 सिंचन प्

तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार

इमेज
  तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       परळी-बीड रस्त्यावरील तळेगाव- पांगरी दरम्यान आपघात घडला असुन एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज रात्री १०.४५ वा.सुमारास घडली आहे.      तळेगाव- पांगरी दरम्यान सिरसाळा येथील रमेश त्रिंबक काळे वय ४४ वर्षे  हे सिरसाळ्याकडे जात असतांना त्यांच्या गाडीली आपघात  घडला.यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिस तात्काळ पोहचले. उत्तरीय तपासणीसाठी मयताचे शव  उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. --------------------------------------------------- Click: ■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल Click:  ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत... Click: ● *अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द* https://majhibatmi.blogspot.com/2023/09/blog-post_58.html

ठिबक व तुषार सिंचन घटकासाठी 7751 लाभार्थी शेतकऱ्यांना निधीचे वितरण

इमेज
  बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत... मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन घटकासाठी 7751 लाभार्थी शेतकऱ्यांना निधीचे वितरण बीड (दि. 15) - एकीकडे पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवत बीड जिल्ह्यातील 7751 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन या घटकांसाठी सात कोटी 17 लाख रुपये निधीचे वितरण केले आहे.  कमी पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खरीप हंगामात संकट ओढवले असल्याने धनंजय मुंडे यांनी याआधी देखील सोयाबीन पिकास जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना अग्रीम पीक विमा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाठोपाठ आता ठिबक-तुषारचे अनुदान वितरण झाल्यामुळे याचाही हातभार शेतकऱ्यांना लाभणार आहे.  बीड जिल्ह्यातील 2019 - 20 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेतील तुषार व ठिबक सिंचनाचे अनुदान वितरण प्रलंबित होते. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ऑगस्ट महिन्याच्या मध्यास पावसाची आकडेवारी पाहता हा निधी तातडीने वितरित क

आयुष फड, सेजल गायकवाड विद्यार्थ्यांची निवड

इमेज
  जिल्हास्तरीय  बुद्धिबळ स्पर्धेत दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या आयुष फड, सेजल गायकवाड या विद्यार्थ्यांची निवड परळी (प्रतिनिधी) राजस्थानी पोद्दार स्कूल येथे 12 सप्टेंबर 2023 रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचे दोन विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.   राजस्थानी पोद्दार लर्न स्कूल येथे नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ 14 वर्षे वयोगटात स्पर्धा संपन्न झाल्या दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचे आयुष्य फड ,सेजल गायकवाड  ,(वयोगटात 17 )या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत  यश संपादन केले आहे या दोघांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे या स्पर्धेत शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते ,प्रशालेचे मार्गदर्शक मा. श्री किरण गित्ते साहेब सचिव, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार ,मुख्याध्यापक विठ्ठ

खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

इमेज
  खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         लग्न केल्याचे भासवून एका २१ वर्षिय  तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार केले.त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करूनणतिला हाकलून दिल्याची अत्याचाराची घटना परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी  याने फिर्यादी २१ वर्षिय तरुणी सोबत लग्न केल्याचे भासवुन फिर्यादी सोबत सतत दहा ते पंधरा दिवस शारीरीक संबंध प्रस्थापीत केले.त्यानंतर फिर्यादीस तु मांगाची आहेस, तुझी जात चांगली नाही. तुम्ही पीठमागे आहात असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. दि. 31/08/2023 रोजी फिर्यादीस घरी घेवुन जावुन तीच्या संमतीविना, इच्छेविरुद्ध बळजबरीने तीच्यासोबत शारीरीक संबंध केले. फिर्यादीस मारहाण करून घरातुन हाकलुन दिले. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध गुरनं 172/2023 कलम 376, 376 (2) (N), 417 भादवी सह कलम 3(1) (W) (1) (1),3

मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांची माहिती

इमेज
  जालन्यातून आणखी एक एल्गार:ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर निवेदने देणार  मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांची माहिती जालना । शासन-प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या व दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी दिनांक १७ सप्टेंबर पासून राज्य भर निवेदन देणार समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी कळविले आहे ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी. उच्च शिक्षण मोफत देण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे. यासह इतर विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अनेकवेळा आंदोलने करुन, निवेदने देऊन ही सरकारने दुर्लक्ष केले. या संदर्भात सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार मंत्री पालकमंत्री यांना अनेक वेळेस प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले, परंतु आश्वासनाशिवाय आज पर्यंत काहीही मिळाले नाही. कोणीही समाजच्या म

छत्रपती संभाजीनगर येथे उद्या मंत्रीमंडळाची बैठक

इमेज
  छत्रपती संभाजीनगर येथे उद्या मंत्रीमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर : मंत्रिमंडळाच्या शनिवारी (दि. 16) होणाऱ्या बैठकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. या बैठकीसाठी वाहन, हॉटेल्स, विश्रामगृह आरक्षित करण्यात आले आहेत. या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत.         मंत्र्यांचा लवाजमा येत असल्यामुळे त्यांच्यासाठी रामा इंटरनॅशनल आणि ताज या हॉटेल्समधील खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने विश्रामगृहांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री, त्यांचे स्वीय सहायक, विशेष कर्तव्य अधिकारी यांच्या दिमतीला सुमारे 400 अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने आपल्या मागण्या मांडण्यासाठी विविध संघटना मोर्चे, दिंडी, धरणे, निदर्शने आणि आत्मदहनासाठी परवानगी मागत आहेत. पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत गुरुवारी रात्रीपर्यंत 17 मोर्चे, मराठा क्रांती मोर्चाची पैठणमधून पायी दिंडी, 5 संघटनांचे धरणे, तीन संघटनांची निदर्शने, तर 15 जणांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याचे पत्र देण्यात आले आहे.

अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द

इमेज
  अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द छत्रपती संभाजीनगर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 16) सायंकाळी चिकलठाणा एमआयडीसीतील रिद्धी-सिद्धी लॉन्सवर मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्यांचा हा दौरा आता रद्द झाला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरुवारी (दि. 14) दिली.          मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शहरात मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होणार होती.

गौरी गणपती सणाचा आनंदाचा शिधा

इमेज
  परळी तालुक्यातील सुमारे पन्नास हजार कार्डधारकांना मिळणार गौरी गणपती सणाचा आनंदाचा शिधा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        गौरी गणपती सणाच्या निमित्ताने शासनाच्या वतीने वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा चे किट उपलब्ध झाले असून परळी वैजनाथ तालुक्यातील जवळपास 50 हजार कार्डधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. संबंधित सर्व रेशन दुकानदार यांच्याकडे पुरवठा विभागाने हे किट उपलब्ध केले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार परळी वैजनाथ यांनी केले आहे.             शासनाने दिनांक 24/08/2023 चे परिपत्रकान्वये राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गौरी गणपती  सणानिमित्त प्रत्येकी 01 किलो या परिमाणात रवा, चणादाळ, साखर व 01 लिटर पामतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा रु.100/- प्रतिसंच वितरीत करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. त्याअनुषंगाने  जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांनी दिनांक 25/08/2023 चे पत्रान्वये परळी-वै तालूक्यातील प्राधान्य, अंत्योदय व शेतकरी कार्डधारकांची संख्या विचारात घेवून शासकीय धान्य गोदाम, परळी-वै. एकूण कार्ड 37075 उपलब

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव:'आयुष्यमान भव' योजनेचा लाभ घ्यावा

इमेज
  मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव:'आयुष्यमान भव' योजनेचा लाभ घ्यावा परळी वैजनाथ, प्रतिनिधी... सन 2023 हे मराठवाडा मुक्तीसंग्रामचे अमृतमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त दि. 17 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीन भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांचेमार्फत "आयुष्यमान भव" ही योजना चालू  असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.        "आयुष्यमान भव" योजनेचे दि. 13 सप्टेंबर राष्ट्रीय पातळीवर  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पातळीवर राज्यपाल रमेश बैस व  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते  ऑनलाईन उद्‌घाटन झालेले आहे. "आयुष्यमान भव योजनेअंतर्गत खालील बाबींचा सामावेश आहे. 1) आयुष्यमान आपल्या दारी यामध्ये आजारपणासाठी रु.5 लाखापर्यंतच्या मोफत उपचार असून त्यासाठी आयुष्यमान भारत "गोल्डन कार्ड" व "आभा कार्ड काढण्यात येणार आहे. सन 2011 च्या SECC च्या यादीतील लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतच्या डाटा ऑपरेटरशी संपर्क साधून वरील कार्ड काढून घ्यावेत.     आयुष्यमान भव या अंतर्गत दर

भरभरून प्रतिसाद

इमेज
  कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे स्मृती राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत स्पर्धकांचा भरभरून  प्रतिसाद   परळी / प्रतिनिधी कॉ.गंगाधर आप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान  व महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने  *मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष* व *कॉ.गंगाधरआप्पा बुरांडे* स्मृतीदिनानिमित्त सांडेश्वर विद्यालय चनई येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते               या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून  युवा व्याख्याते अविनाश  भारती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक धुळे सर, मुरलीभाऊ नागरगोजे  हे उपस्थित होते तर दुसऱ्या सत्रामध्ये बक्षीस वितरणासाठी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. डिगोळे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून जगप्रसिद्ध पकवाज वादक उद्धव बापू आपेगावकर व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय शेटे सर उपस्थित होते या वक्तृत्व स्पर्धेतील उद्घाटन पर भाषणात वक्तृत्व ही लोकांच्या मेंदूवर राज्य करण्याची कला आहे आणि या वक्त

वैद्यनाथ कॉलेजमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम या विषयावर उद्या राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन

इमेज
 वैद्यनाथ कॉलेजमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम या विषयावर उद्या राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन परळी प्रतिनिधी-- जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये आजादी का अमृत महोत्सव व हैदराबाद मुक्तिसंग्राम या विषयावर निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले त्या बलिदानाच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी इतिहास, समाजशास्त्र व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन उद्या दि.16/09 /2023 रोजी करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय सेमिनारचे उद्घाटक जवहार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री सदाशिव आप्पा मुंडे यांच्या हस्ते होत आहे तर प्रमुख व्याख्याते व बीजभाषक इतिहास विभाग प्रमुख व संशोधक मार्गदर्शक डॉ.सतीश कदम यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर यांचे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील नवीन पैलू या विषयावर व्याख्यान होणार आहे व दुसऱ्या सत्रात डॉ.नलिनी वाघमारे , इतिहास विभाग,टिळक विद्यापीठ पुणे यांचे हैदराबाद मुक्तिसंग्रामात बिदरचे योगदान या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच दुपारच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी जवहार शिक

अजय मोगरकर यांची सर्वानुमते निवड

इमेज
  लोकमान्य गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अजय मोगरकर यांची सर्वानुमते निवड परळी वैजनाथ 49 वर्षापासून गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या लोकमान्य गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अजय मोगरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गणेशपार विभागात मागील 49 वर्षांपासून अखंडितपणे लोकमान्य गणेश मंडळाची स्थापना करण्यात येते. लोकमान्य गणेश मंडळातर्फे दरवर्षी रक्तदान, शालेय स्पर्धा, व्याख्यान, वृक्षारोपण, स्वछता मोहीमेसह अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. लोकमान्य गणेश मंडळास यापूर्वी स्थायी देखावा व मिरवणुकीत अनेक बक्षिसे मिळाली आहेत. समाजप्रबोधन, ऐतिहासिक, धार्मिक अश्या विविध विषयांवर देखावा सादर करण्यासाठी लोकमान्य गणेश मंडळ ओळखले जाते.मंडळाच्या सदस्यांची सोमवार दि 12 सप्टेंबर रोजी मंडळाचे मार्गदर्शक अश्विन मोगरकर, विजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत नूतन कार्यकारीणी सर्वानुमते निवडण्यात आली. अध्यक्षपदी अजय मोगरकर, उपाध्यक्ष म्हणून नागेश स्वामी तर सचिव पदी आकाश सोवितकर यांची निवड करण्यात आली. याही वर्षी गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने तसेच विविध स्पर्धा

गणेश मंडळ कार्यकारणी

इमेज
  श्री गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी स्वप्निल सुरवसे उपाध्यक्ष उमंजय जाधव तर सचिवपदी दादा जाधव यांची निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...        येथील फुले चौक देशमुख गल्ली विभागातील युवक कार्यकर्त्यांची व श्री गणेश मंडळाचे विविध मार्गदर्शक तसेच पदाधिकारी यांची एक व्यापक बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये फुले चौक देशमुख गल्ली येथील श्री गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी स्वप्निल सुरवसे, उपाध्यक्षपदी उमंजय जाधव, तर सचिवपदी दादा जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.     याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांस्कृतिक तथा विधायक कार्यक्रमांनी साजरा होणाऱ्या फुले चौक येथील श्री गणेश मंडळाचे हे 50 वे पुष्प आहे. फुले चौक देशमुख गल्ली विभागातील श्री गणेश मंडळाची गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात गणेश मंडळाचे मार्गदर्शक तुकाराम वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक बैठक नुकतीच संपन्न झाली. गल्लीतील प्रतिष्ठित नागरिकांसह विविध मान्यवर तथा गणेश मंडळाचे युवक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या नियोजन बैठकीमध्ये श्री गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी स्वप्निल सुरवसे, उपाध्यक्षपदी उमंजय जाधव, तर सचिवपदी दादा जाधव य

तालुकास्तरीय सामुहिक नृत्य स्पर्धा व बहारदार कवी संमेलन

इमेज
  तालुकास्तरीय सामुहिक नृत्य स्पर्धा व बहारदार कवी संमेलन मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष व कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृतीदिनाचे औचित्य परळी / प्रतिनिधी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष व झुंजार स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार, कॉग्रेड गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती दिनानिमित्त बहारदार अश्या कविसंमेलनाचे आयोजन शनिवार दि 16 रोजी करण्यात आले असून या कवी संमेलनाचा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाकडून करण्यात आले आहे. झुंजार स्वातंत्र्य सेनानी बीड जिल्ह्याचे माजी खासदार, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक,मानवतावादाचे पुरस्कर्ते कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांचा स्मृतीदिन आणि मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष यानिमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमाची रेलचेल कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठिन व महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा याच्या वतीने सुरू असून शनिवार दि 16 रोजी सकाळच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यासाठी तालुका स्तरीय सामूहिक नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहे तर संध्याकाळी शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, तरूणाईच्या काळजाच्या वेदना मांडणारे बहारदार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासह सर्व कार्यालये येतील एकाच छताखाली!

इमेज
  कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय, बीड येथे कृषी भवन उभारण्यास 14 कोटी 90 लाख रुपये निधी मंजूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासह सर्व कार्यालये येतील एकाच छताखाली! मुंबई (दि.13) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना कायम सर्वप्रकारची मदत एकाच छताखाली मिळावी या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, बीड येथील पालवन रोड परिसरातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे कृषी भवन इमारत उभारणीसाठी 14 कोटी 90 लाख रुपये निधी खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.  पालवण रोडवरील कृषी विभागाच्या क्षेत्रात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व संबंधित आठ विभागांचे अधिनस्त कार्यालय आहेत तर उर्वरित कार्यालय हे शहरातील अन्य ठिकाणी आहेत. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली येऊन शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत व योजनांची माहिती व पूरक समस्यांचे समाधान एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी कृषी भवन बांधण्याचा प्रस्ताव धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून मागवला होता.  जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तांमार्फत पाठवलेल्या या प्रस्तावास आज कृषिमंत्री धनंजय मुंड

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची समयसूचकता

इमेज
  प्रधानमंत्री पिक विमा योजना : कृषी खात्याच्या छाननीत होत आहेत अपात्र अर्ज बाद कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची समयसूचकता मुंबई दिनांक 13 सप्टेंबर 2023- प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा केवळ पात्र शेतकऱ्याना लाभ मिळावा, यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी समय सूचकता दाखवून योग्य वेळी प्राप्त अर्जांची छाननी करण्याचे आदेश कृषी खात्याला दिले होते. त्यानुसार कृषी आयुक्त पुणे यांनी राज्यातील सर्व विमा कंपन्यांना संबंधित अधिकाऱ्यांमार्फत अर्जाची छाननी करण्याचे आदेश दिले होते. या छाननीमुळे आता अनेक अपात्र अर्ज बाद होत असून पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पुणे कृषी आयुक्तांनी 31 ऑगस्ट 2023 रोजी पिक विमा कंपन्यांना पत्र दिले असून त्यामध्ये सतर्कता बाळगण्याचे सूचित केले होते. एका शेतकऱ्याच्या जमिनीवर परस्पर दुसऱ्या शेतकऱ्यांनीच किंवा व्यक्तीने विमा काढणे, वन विभाग, सिंचन विभाग, विद्युत महामंडळ, औद्योगिक क्षेत्र इत्यादी शासकीय जमिनीवर विमा काढणे, नगरपालिका - महानगरपालिकेतील अकृषक क्षेत्रावर विमा काढणे, मंदिर- मस्जिद इत्यादी धार्मिक स्थळांच्या जमिनीवर विमा काढणे, काही सार

शेतात लागवड केलेला लाखोंचा गांजा जप्त

इमेज
  शेतात लागवड केलेला लाखोंचा गांजा जप्त बीड - सहा. पोलीस अधिक्षक, पंकज कुमावत यांच्या पथकाने पोलीस ठाणे चकलंबा हाद्दीमध्ये घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड येथे NDPS अंतर्गत गांजावर मोठी कारवाई करत लाखोंचा गांजा जप्त करुन एका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, दिनांक 12.09.2023 रोजी सहा. पोलीस अधिक्षक केज, पंकज कुमावत यांना गुप्त  बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड येथे संभाजी कराड याने त्याचे स्वतःचे मालकीचे शेतामध्ये बेकायदेशिर रित्या गांज्याची लागवड केली आहे. त्या अन्वये सहा. पोलीस अधिक्षक यांनी सदर बातमीची माहिती नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक, बीड यांना देवुन पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक पंकज कुमावत सोबत, निरज राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गेवराई, प्रो. पोलीस उपअधिक्षक, श्रीमती खाडे, सपोनि एकशिंज, पोउपनि इंगळे, पोउपनिपोउपनि तांगळे,, पोउपनि राजेश पाटील, पोउपनि आनंद शिंदे, पोह येळे, खेळकर, पोलीस हेडकॉन्सटेबल बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस अंमलदार संतोष गित्ते य

श्री सदगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांची लाभणार उपस्थिती

इमेज
वीरशैव समाज परळीच्या वतीने 19 सप्टेंबर पासून श्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन श्री सदगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांची लाभणार उपस्थिती परळी/प्रतिनिधी वीरशैव समाज परळीच्या वतीने श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी यांचा 122 वा पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहास 19 सप्टेंबरपासून उत्सवाला सुरूवात होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे अखंड शिवनाम सप्ताह, पालखी सोहळा, भंडारा असे सर्व पारंपारिक कार्यक्रम दिनांक 19 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार असून श्री सदगुरू 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम होणार आहेत.  श्री संतश्रेष्ठ गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव यावर्षी विविध सामाजिक, धार्मीक उपक्रम व पारंपारिक भंडारा कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. बेलवाडी येथे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी व समस्त विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात होणार आहे. सप्ताहात अखंड शिवनाम, श्री गुरूलिंग स्वामींचा पालखी महोत्सव, कीर्तन, प्रवचन आदी धार्मीक कार्यक्रम श्री सदगुरू सिद्

केदारेश्वर मंदिरात श्रावणानिमीत्त किर्तन,नाथ शिक्षण संस्थेच्या वतिने आकर्षक रोषणाई व पुष्पसजावट

इमेज
एक लोटा जल नव्हे तर महादेव भक्तीसाठी पसाभर पाण्याची गरज-ह.भ.प.रामराव महाराज ढोक केदारेश्वर मंदिरात श्रावणानिमीत्त किर्तन,नाथ शिक्षण संस्थेच्या वतिने आकर्षक रोषणाई व पुष्पसजावट    अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-  सध्या काहीजण एक लोटा जल समस्या का हल असा प्रसार करत आहेत.परंतु वारकरी सांप्रदायात सातशे वर्षापुर्वी संत नामदेवांनी पसाभर पाणी एक बेलाचे पान महादेव भक्तीसाठी पुरेसे असल्याचे प्रतिपादन रामाणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांनी केले.अंबाजोगाई शहरातील जागृत देवस्थान केदारेश्वर येथील कीर्तनात ढोक महाराज बोलत होते.        सोमवार दि.11 सप्टेंबर रोजी रात्री केदारेश्वर मंदिरात नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वतिने ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन केले होते.यानिमीत्त केदारेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व पुष्पसजावट करण्यात आली होती.आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१ नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा ।पती लक्षुमीचा जाणतसे ॥२॥ सकळ जिवांचा करितो सांभाळ ।तुज मोकलील ऐसें नाही ॥३॥ जैसी स्थिति आहे तैश