पोस्ट्स

पोलीस ठाणे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

MB NEWS-दिवाळी उत्सवात सतर्कता बाळगावी: पो.नि.सुरेश चाटे

इमेज
  दिवाळी उत्सवात सतर्कता बाळगावी: पो.नि.सुरेश चाटे परळी वैजनाथ/ प्रतिनिधी: दिवाळी उत्सवाच्या काळात घराला कुलूप लावून गावी जात असताना मौलवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. शेजाऱ्यांना गावी जात असल्याची कल्पना द्यावी, संशयीत रित्या कोणी आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे अवाहन संभाजीनगर  पोलीस ठाण्याचे पो.नि. सुरेश चाटे यांनी केले आहे. सद्या दिपावली उत्सव सुरू असल्याने बाजारात खुप गर्दी वाढलेली आहे. त्यांचा फायदा चोर, गुन्हेगार घेतात. त्यामुळे नागरीकांनी बाजारात किंवा दुकानात जाताना व खरेदी करतांना आपले दागिने, पर्स, पॉकेट, बॅगा संभाळाव्यात. दिपावलीमुळे बँकात गर्दी असते. घर बंद करून गावी जातांना घरात सोने, चांदी, पैसे ठेवू नयेत व गावी जातांना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी. दिपावली उत्सव दरम्यान काही लोक सोने उजळून देतो असे म्हणून घरी येतात व उजळण्याच्या बहाण्याने खरे सोने घेवून पोबारा करतात. अशा व्यक्तीना घरात येऊ देऊ नये व असा प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे किंवा शेजाऱ्याची मदत घ्यावी, असेही पो.नि. सुरेश चाटे   यांनी आवाहन केले आहे.

MB NEWS- व्वा...आता जमलं- ग्रामीण चे पोलीस ठाणेदारच म्हणतात ,"कारवाई करु पण राखेची गरज आहे,अनेकांची कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून"

इमेज
 व्वा...आता जमलं- ग्रामीण चे पोलीस ठाणेदारच म्हणतात ,"कारवाई करु पण राखेची गरज आहे,अनेकांची कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून" परळी वैजनाथ, प्रतिनिधी......       सर्व बाजूंनी  राखेची अवैध वाहतूक व त्यामुळे नागरिकांना भोगावा लागणारा त्रास हे परळी व परिसराचे नेहमीचेच दुखणे बनलेले आहे.प्रशासनाकडे सातत्याने कोणी ना कोणी याबाबत आपले गार्हाणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो.याबाबत उपाययोजना करायच्या सोडून परळीत पारंगत झालेले प्रशासनातील अधिकारी मात्र तांत्रिक माहितीच्या आधारे या मुद्यावर सोयीची भुमिका घेताना नेहमीच दिसून येतात.आता तर पोलीस अधिकारी उघडपणे एक प्रकारे या उघड्या राखेच्या वाहतुकीचेही समर्थन करीत आहेत.ज्यांच्याकडे दाद मागावी तेच ग्रामीण पोलीस ठाणेदारच म्हणतात ,"राखेची गरज आहे, अनेकांची कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून.योग्य ती कारवाई करू".नागरीकांनी आपलं म्हणणं मांडायचं तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._         का...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!