पोस्ट्स

जन्मोत्सव सोहळा मोठ्या साजरा करण्याचा निर्धार

इमेज
भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६: प्रसादगुरु कुलकर्णी यांची अध्यक्षपदी निवड परळी वैजनाथ, प्रतिनिधी)     भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाच्या आयोजना संदर्भात आज व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीत जन्मोत्सव सोहळ्याची नवीन कार्यकारिणी सर्वांमध्ये निवडण्यात आली यामध्ये भगवान परशुराम जन्मोत्सव 2026 च् अध्यक्षपदी गोरक्षक वेदमूर्ती प्रसाद गुरु कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या साजरा करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.      भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती परळी वैजनाथ यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या उत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेली महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली असून, यामध्ये उत्सवाच्या रूपरेषेसह नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते यावर्षीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गोरक्षक वेदमूर्ती  प्रसाद गुरु कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष: . विठोबा चाटूफळे, सचिव: .अविनाश नवाडे कोषाध्यक्ष: . प्...

खरात प्रकरणात सामाजिक संघटनां आणि महिलांनी रस्त्यावर उतरले पाहिजे - संजय बनसोडे

इमेज
बुवाबाजी विरुद्ध महाराष्ट्रात कृतीशील  कार्यक्रम राबविणार  - माधव बावगे खरात प्रकरणात सामाजिक संघटनां आणि महिलांनी रस्त्यावर उतरले पाहिजे - संजय बनसोडे  परळी / प्रतिनिधी .....       सध्या महाराष्ट्रात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने धर्माच्या नावावर धर्माच्या नावावर सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांना आणि महिलांना कसे फसविले जाते हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.त्यामुळे बुवाबाजी विरुद्ध महाराष्ट्रात कृतीशील कार्यक्रम राबविणार  असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे अध्यक्ष माधव बावगे यांनी केले.तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे यासाठी प्रशिक्षण शिबीरावर भर देण्यात येईल. तसेच खरात प्रकरणात महाराष्ट्रातील सामाजिक संघटना व महिलांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे  असे महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी सांगितले.        परळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज दिनांक 5 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष माधव बावगे यांना नुकताच बाबा आमटे राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार मिळाला.त्याबदद...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

इमेज
तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या दत्त शिखरचे ३० वे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे देहावसान नांदेड :  तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या दत्त मंदिराचे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे आज निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे वय 95 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. उद्या रविवारी दुपारी तीन वाजता माहूर गडावरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. महाराजांच्या निधनामुळे माहूर गडावर शोककळा पसरली असून भक्तांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सन 1978 पासून ते आजतागायत देवस्थानचे महंत म्हणून गादीवर विराजमान होते. तब्बल 4 तप (48 वर्षे) त्यांनी या गादीवर राहून तप:साधनेत व्यतित केले. ते वैकुंठवासी झाल्याने असंख्य भक्तगण शोकसागरात बुडाले आहेत. दिवंगत महंत अच्युत भारती महाराज यांच्यानंतर १९७८ मध्ये विधिवत प्रक्रियेनुसार महंत मधुसूदनजी भारती महाराज हे श्री दत्तशिखर संस्थानच्या गादीवर विराजमान झाले होते. तब्बल ४ तप म्हणजे ४८वर्षे त्यांनी गादीवर राहून तप:साधनेत जीवन व्यतीत केले.महंतजींच्या जीवनशैलीत साधेपणा व परंपरेचे काटेकोर पालन दिसून येत असे. त्यांनी कधीही वाहनाचा वापर केला नाही. मेणा सव...

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन....

इमेज
परळीत सोमवारी 'सद्भावना ईद मिलन संमेलन'चे आयोजन; राष्ट्रीय एकात्मतेचा जागर होणार परळी वैजनाथ (प्रतिनिधी):          जातीय सलोखा, प्रेम बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, परळी येथे 'सद्भावना ईद मिलन संमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. 'जमाअत ए इस्लामी हिंद'च्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने आयोजित हा सोहळा येत्या सोमवारी, ६ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे.          हे संमेलन छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील 'विशेष अतिथी शासकीय विश्रामगृह' येथे संध्याकाळी ६:३० वाजता पार पडेल. नैतिकतेच्या आधारावर सर्व धर्मीय बांधवांना एकत्र आणून सामाजिक सलोखा वाढवणे हा या मागचा मुख्य हेतू आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वारकरी विचार मंच (महाराष्ट्र) चे संस्थापक अध्यक्ष शामसुंदर सोन्नर महाराज उपस्थित राहणार आहेत. तसेच, सद्भावना मंच महाराष्ट्राचे सचिव डॉ. रफिक पारनेरकर  हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.या स्नेहसंमेलनास शहरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या मित्रपरिवारासह मोठ्या संख्...

अभिष्टचिंतन लेख>>>>>

इमेज
  सोमेश्वर साथीतुन जनतेसी नाती जोडणारे : संपादक बालासाहेब फड       आज आपली घरं मुकी व्हायला लागली आहेत.घरात पूर्वीसारखा संवाद उरलेला नाही.बाप एका दरवाजावाटे घरात आला तर मुलगा दुसऱ्या दरवाजावाटे बाहेर जातो.घराची धर्मशाळा झाली आहे,घराचे रेस्ट हाऊस झाले आहे,घराची वेटींग रूम झाली आहे.माणसांचे नाते आता फेसबुक व व्हाट्सअप वरूनच जोपासल्या जात आहेत म्हणून एक कवी असे म्हणतो की   विज्ञानाच्या यूगात  केवढी मोठी चूक l   आता रक्तांच्या ही नात्यांना लागते फेसबुक ll   नात्यात कृत्रिमता वाढत चालली असून अशा काळात नाते संबंध सांभाळने,जोपासने हे मोठे जिकीरीचे काम बनले आहे.अस्या ही काळात आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून जनतेसी नाते जोडता येऊ शकते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सोमेश्वर साथी  हे वृतपत्राचे संपादक बालासाहेब फड होत.जे या वृत्तपत्राच्या माध्यमातून नाती जोडण्याचे व जपण्याचे प्रामाणिक काम करत आहेत.अस्या या नात्यांनी श्रीमंत असलेल्या संपादक बालासाहेब फड यांचा  आज 04 एप्रिल हा जन्मदिवस.त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनचरित्राचा घेतलेला हा संक्षिप्त आढ...

५ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

इमेज
१ लाख ५९ रु. च्या देशी विदेशी दारु आणि कारसह एकजण ताब्यात केज:- केज- कळंब रोडवर माळेगांव येथील चौकात पोलिसांनी अवैध्य चोरट्या दारू वाहतुकी विरुद्ध कारवाई करून अवैध्य चोरटी दारु वाहतूक करणाऱ्या इसमाला त्याच्या ताब्यातील कारसह ताब्यात घेत, ५ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दि. ३ एप्रिल रोजी केज उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकट राम यांना एका गुप्त बातमीदार कडून केज ते कळंब रॉडने एक लाल रंगाची स्विफ्ट डिझायर गाडीतून देशी व विदेशी दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच व्यंकटराम यांनी ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस चेतना तिडके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली चोरटी दारू वाहतूक करीत असलेली कार ताब्यात घेवून कारवाई करण्यासाठी सापळा रचला. ३ एप्रिल रोजी रात्री ७:०० वा. च्या सुमारास पोलिस हेडकॉन्स्टेबल विकास चोपणे, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे, पोलिस कॉन्स्टेबल अशपाक इनामदार, पोलिस कॉन्स्टेबल सिद्दिक शहा यांच्या पथकाने कळंब कडून येत असलेली लाल रंगाची स्विफ्ट डिझायर व्हिडीआय (एम एच-१२/ई एक्स-३...

नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

इमेज
  नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम : अंबेवेस येथे नव्या पुलाच्या बांधकामास ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते प्रारंभ परळी वैजनाथ (प्रतिनिधी):        जुन्या गावभातील महत्त्वाचा वाहतूक दुवा असलेला पुल आता पुनर्निर्माण होणार आहे. अंबेवेस परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून, नव्या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ आज या भागातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आला. जनतेचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ नेते नारायणदेव गोपनपाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला.जुन्या व अरुंद नळकांडी पुलामुळे नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.          नवीन, प्रशस्त व सुरक्षित पुलासाठी  नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. या मागणीची दखल घेत राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे तसेच राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!