स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने केरळ साह्यता निधी संकलन
परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ..
स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने, केरळ साह्यता निधी म्हणून रा.से.यो.च्या वतीने रॅलीचे आयोजन टि.पी.एस.काॅलनी थम॔ल येथे करण्यात आले होते.
केरळमध्ये पावसाने थैमान घातले यात अतोनात नुकसान झाले. जीवित आणि आत्मानी संकटाने हाहाकार माजला ज्यांचे जिव वाचले त्यांच्या साठी भुतलावरील अनेक देश मदतीला धावले आहेत.
या रॅली मध्ये विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित उपप्राचार्य बी.आर.कोपरे,कार्यक्रमाधीकारी . प्रा. भगवान कदम, प्रा श्रीहरी गुट्टे, प्रा.डाॅ.एल आर मुंडे प्रा. कोकलगावे, प्रा.राख, प्रा बाळासाहेब देशमुख प्रा. व्यवहारे व प्रा.ईतापे, प्रा राठोड, प्रा.राडकर, प्रा.सौ देशमुख, प्रा.सौ सय्यद, प्रा कुमारी गायकवाड, प्रा.लव्हाळे, प्रा देशमुख, इत्यादी या रॅली मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा