इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS:शेतकरी संघटना आजच्या बंदमध्ये सामिल नाही - शेतकरी संघटनेचा खुलासा

 शेतकरी संघटना आजच्या बंदमध्ये सामिल नाही - शेतकरी संघटनेचा खुलासा



केंद्र शासनानी केलेल्या शेती सुधारणे विषयीच्या तीन कायद्यास शेतकरी संघटनेचा पांठीबा (शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना ) 

     दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकर्याच्या आंदोलनाला पांठीबा देण्यासाठी आज दि ८ डिंसेबर रोजी होणार्या भारत बंद मध्ये आमची शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सामिल नाही.

     दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलन पंजाब हरीयानाच्या शेतकर्याना फायद्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात शेतकरी हीताचे नाही .कारण शेतकर्याना मिळणारे आर्थिक स्वातंत्य आपण नाकारत आहोत .नविन क्रशी सुधारणा कायदा मागे घेतला तर पुढील पन्नास वर्षे राजकिय पक्ष शेतकर्याच्या शेती व्यापाराला स्वातंञ्य देण्याचे धाडस करणार नाही . केंद्रशासनाने केलेले शेतीविषयीचे कायदे पुर्णपणे रद्द करा म्हणने चुकीचे आहे .या कायद्यात काही प्रमाणात दुरूस्ती करणे आवश्यक आहे.केलेल्या कायद्यामूळे बाजार समिती हमाल व्यापारी तोलाईदार माथाडी पुढारी मनमानी सहण करावी लागणार नाही . या कायद्याने शेतकर्याना शेती ऊत्पादन कंपनी काढण्याचे स्वातंञ्य मिळाले आहे.देशात आपला ऊत्पादीत माल शेतकरी विकू शकतो.शेतकर्याच्या करार शेतीला कियदेशीर मान्यता मिळाली आहे. यातुन एकच सांगायचे झाले तर शेतकर्याना मिळणारे व्यापारी स्वातंञ्य व आर्थिक स्वातंञ्य हेच शेतकर्याना मिळू न देण्याचे हेच व्यापार्याचे राजकिय पक्षाचे राजकिय व सामाजिक संघटनेचे व व्यापारी संघटनेचे षडयंञ आहे.

     

         कैलास सोळंके

   जिल्हा अध्यक्ष  

शेतकरी संघटना युवा आघाडी बीड 

9420016169

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....