प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:शेतकरी संघटना आजच्या बंदमध्ये सामिल नाही - शेतकरी संघटनेचा खुलासा

 शेतकरी संघटना आजच्या बंदमध्ये सामिल नाही - शेतकरी संघटनेचा खुलासा



केंद्र शासनानी केलेल्या शेती सुधारणे विषयीच्या तीन कायद्यास शेतकरी संघटनेचा पांठीबा (शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना ) 

     दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकर्याच्या आंदोलनाला पांठीबा देण्यासाठी आज दि ८ डिंसेबर रोजी होणार्या भारत बंद मध्ये आमची शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सामिल नाही.

     दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलन पंजाब हरीयानाच्या शेतकर्याना फायद्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात शेतकरी हीताचे नाही .कारण शेतकर्याना मिळणारे आर्थिक स्वातंत्य आपण नाकारत आहोत .नविन क्रशी सुधारणा कायदा मागे घेतला तर पुढील पन्नास वर्षे राजकिय पक्ष शेतकर्याच्या शेती व्यापाराला स्वातंञ्य देण्याचे धाडस करणार नाही . केंद्रशासनाने केलेले शेतीविषयीचे कायदे पुर्णपणे रद्द करा म्हणने चुकीचे आहे .या कायद्यात काही प्रमाणात दुरूस्ती करणे आवश्यक आहे.केलेल्या कायद्यामूळे बाजार समिती हमाल व्यापारी तोलाईदार माथाडी पुढारी मनमानी सहण करावी लागणार नाही . या कायद्याने शेतकर्याना शेती ऊत्पादन कंपनी काढण्याचे स्वातंञ्य मिळाले आहे.देशात आपला ऊत्पादीत माल शेतकरी विकू शकतो.शेतकर्याच्या करार शेतीला कियदेशीर मान्यता मिळाली आहे. यातुन एकच सांगायचे झाले तर शेतकर्याना मिळणारे व्यापारी स्वातंञ्य व आर्थिक स्वातंञ्य हेच शेतकर्याना मिळू न देण्याचे हेच व्यापार्याचे राजकिय पक्षाचे राजकिय व सामाजिक संघटनेचे व व्यापारी संघटनेचे षडयंञ आहे.

     

         कैलास सोळंके

   जिल्हा अध्यक्ष  

शेतकरी संघटना युवा आघाडी बीड 

9420016169

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या