इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-डिग्रस बंधाऱ्यातील शेतजमिनीचा मावेजा मिळावा यासाठी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे पाठपुरावा

 डिग्रस बंधाऱ्यातील शेतजमिनीचा मावेजा मिळावा यासाठी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे पाठपुरावा




गंगाखेड, प्रतिनिधी 

दिग्रस बांधारा होऊन अनेक वर्षे उलटले असून सुद्धा डिग्रस बंधाऱ्यात गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा शासनाने अध्यापही शेतकऱ्यांना दिलेला नाही. स्थानिक गावातील लोकांनी शासनाला वेळोवेळी अनेक वेळी उपोषणे आंदोलने केली या उपोषण आंदोलने याची दखल सुद्धा प्रशासन घेत नसल्याकारणाने प्रसाद पौळयांच्या नेतृत्वात मागील 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे उपोषण करण्यात आले होते त्या जिल्हाधिकारी साहेब यांनी लेखी आश्वासन दिले कि मावेजा दिले जाईल अद्याप पर्यंत ही मावेजा ची कारवाई सुरू झाली नसल्याकारणाने प्रसाद पौळ यांनी आज दिनांक 16/02/2021रोजी अल्पसंख्याक व पालक मंत्री नवाब मलिक साहेब यांच्या हस्ते शासनाला पाठपुरावा करण्यात आला डिग्रस बंधाऱ्यातील गेलेल्या शेतजमीन  मावेजा लोकांना मिळावा शासन दरबारी पाठपुरावा सुरूच आहे या पाठपुराव्याची दखल घेऊन शासनाने तात्काळ मावेजा वाटप करावा अन्यथा येणाऱ्या काळात पुन्हा मनोदय उपोषण करण्याची वेळ येऊ नये व प्रशासनाने तात्काळ प्रश्न मार्गी लावावा अशी शेतकऱ्यांतून बोलले जाते सविस्तर वृत्त असे की पालम तालुक्यातील दिग्रस उच्च पातळी बंधारा यातील शेतजमिनी बॅक वॉटर खाली गेलेल्या संपूर्ण क्षेत्रफळाचा काही शेतकऱ्यांना मावेजा मिळाला नाही उर्वरित काही शेतकरी मावेजा पासून वंचित राहिलेले आहेत हे शेतकरी बरेच दिवसापासून शासन दरबारी की दरबारी खेटे मारत आहेत नांदेड प्रशासन व परभणी प्रशासन भूसंपादन प्रक्रिया या दिग्रस उच्च पातळी बंधारा याची असून या पाटबंधारे विभागाचे कार्यालय नांदेड येथे आहे या विभागाकडे पण मागील काळी प्रत्येक वेळी संबंधित प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा तात्काळ मावेजा वाटप करा अशा मागणीचे अनेक वेळा निवेदन देण्यात आलेले होते 2011 पासून सतत निवेदनाद्वारे मागणी होत असून 2018 मध्ये काही शेतकऱ्यांना मावेजा फरकंडा येथील मिळालेला असून त्यातील उर्वरित क्षेत्रफळाचा मावेजा मिळालेला नाही अद्यापही वंचित राहिलेले आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी  व कार्यकारी अभियंता यांनी तत्काळ प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला वाटप करावा असे शेतकर्‍यांच्या वतीने कळवले जात आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!