इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-पाच दिवसाच्या अंतराने काळे पितापुत्राचे निधन वैदिक क्षेत्रातील चाणक्य हरवले समाजावर शोककळा-समाधान कुलकर्णी

 पाच दिवसाच्या अंतराने काळे पितापुत्राचे निधन 



वैदिक क्षेत्रातील चाणक्य हरवले  समाजावर शोककळा-समाधान कुलकर्णी 

प्रतिनिधी-परळी


कासारवाडी.ता.बार्शी येथील वेद विज्ञान आश्रमाचे रघुनाथ उर्फ केतन नानासाहेब काळे वय 53 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्याच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे काल रात्री त्याच्यां पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले पाच दिवसापूर्वीच 15 मे रोजी केतन काळे यांचे सुपुत्र भार्गव वय.26 यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले होते पाच दिवसांच्या अंतरावर एकाच कुटुंबातील वडिल आणि मुलाचे निधन झाल्याने शेकडो युवकांना संस्काराने घडविणाऱ्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे बार्शीतील पहिले संघचालक कै.बाबासाहेब काळे यांचे ते नातु.होत कै नानासाहेब यांच्या नेतृत्वाखाली देश विदेशापर्यंत अनेक ठिकाणी वैदिक कार्यक्रम पिता पुत्राने केले त्यांची वैदिक.करण्याची पद्धत खुप छान होती विद्यार्थ्यांवर आई वडिलासारखा प्रेम करणे हे गुण अंगिकारण करणे हे गुरूजीच्या स्वभावच होता कोणालाही परका समजला नाही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ दिला नाही हेच आमचे माय बाप आहेत अस म्हणत मुलांवर संस्कार केले आदरणीय गुरूजी बद्दल बोलाव तेवढा कमीच आहे पण खर समाजामधुन असे विद्वान माणस जन्माला येण   हे आपले भाग्यच  त्यांच्या पुत्रास समस्त वैदिक क्षेत्र 

समाजाची आपली नाळ जोडलेलसमाजाशी आपुलकीचे अतूट नाते असणारे प्रख्यात वैदिक तसेच समाजाशी एकरूप होऊन  वेळा वेळी  मदत करणारे तसेच माणुसकी काय असते याच मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या जोतिष वैदिक चानक्यास जड अंतःकरणाने निशब्द भावपूर्ण श्रध्दांजली गुरुजी तुमची सत्तत उणीव भासत राहील...समाजाशी आपुलकीचे अतूट नाते असणारे प्रख्यात जोतिष्यरत्न तसेच समाजाशी एकरूप होऊन वेळो वेळी मदत करणारे तसेच माणुसकी काय असते याच मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या जोतिष चानक्यास जड अंतःकरणाने निशब्द भावपूर्ण श्रध्दांजली गुरुजी तुमची सत्तत उणीव भासत राहील...जोतिष रत्न तसच विद्वान रत्न  हरवलं आहे खरतर असं म्हणणं वावग ठरणार नाही कित्येक विद्यार्थ्याचे खूप नुकसान झाले आहे त्यांनी विद्यार्थ्यांना दुजोरा कधीच दिला नाही काही अडचण असल तर ते प्रेमाने  जवळ बोलवत मायेने कुरवाळत आपल्या मुला प्रमाणे विचारत, शिकवण्याची भाषाशैली म्हणजे दगडालाही पाझर फुटेल अस त्याच शिकवण अश्या   वेदमूर्ती, ,विद्वान पंडित,करूनाघन, वासल्यमुर्ती अश्या  प्राणाहुन प्रिय असलेल्या  गुरुजींना जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली...!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या