इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS-ॲड. दत्तात्रय आंधळे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

 ॲड. दत्तात्रय आंधळे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी

        संत साहित्याचे अभ्यासक व लेखक तथा संत जगमित्र नागा जीवन चरित्र ग्रंथाचे लेखक परळीचे ॲड. दत्तात्रय आंधळे महाराज यांना साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*

     आज (दि.१०) रोजी माहात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे भाऊ बाबा वंजारी संघातर्फे संशोधन व साहित्य सेवेतील उल्लेखनिय कार्याबद्दलॲड. दत्तात्रय आंधळे महाराज यांना ,"साहित्य रत्न"पुरस्कार माजी आमदार तोताराम  कांयदे, राष्ट्रीय क्रांती अध्यक्ष  बाळासाहेब सानप, अभिनेत्री ,निर्माती मेघना झुझम पाटिल, ओबीसी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण लटपटे आदींच्या हस्ते देण्यात आला.

Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

      ॲड. दत्तात्रय आंधळे महाराज यांची विपुल साहित्य संपदा आहे."सार्थ विवेक सिंधु" ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी  यांच्या शुभ हस्ते नागपूर जिल्ह्यातील आंभोरा देवस्थान येथे झाले . परळीला अभिमान वाटावा आणि परळीच्या साहित्य व धार्मिक क्षेत्राचे नावलौकिक वृद्धिंगत होईल असे कार्य  आंधळे महाराज यांनी केले असून जवळपास ४००पानी ग्रंथ असून यापूर्वी त्यांची प्रकाशित पुस्तके ज्ञानदेवांची गुरुगीता,ज्ञानेश्वरी अनुभवावी ही कथा,श्री संत जगमित्र नागा चरित्र,आद्यकवी श्रीमुकुंदराज एक शोध वाट,जाणिवेच्या कळा असे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.

Click:■ *तब्बल दोन वर्षे पाच महिन्यानंतर या स्वातंत्र्यदिना पासून सुरू होणार परळी -मिरज रेल्वे*

    ॲड. दत्तात्रय आंधळे महाराज यांना साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असुन याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


-------------------------------------------------------

Video News :


Click: *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*



Click:*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_





--------------------------------------------------------

- video news-

--------------------------------------------------------

Click: ■ *श्रीकृष्णाष्टमी निमित्त संत सोपान काका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

Video News :


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....