दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-शेतकऱ्यांचे नुकसान: मदतीसाठी बाळासाहेबांची शिवसेना सरसावली

 शेतकऱ्यांचे नुकसान: मदतीसाठी बाळासाहेबांची शिवसेना  सरसावली


परळी वैजनाथ:-

                         मागील काही वर्षांत राज्यावर अनेक संकट ओढवली होती,पण यावर्षी सर्व संकट दूर झाली, आणि पर्जन्यकाल देखील मुबलक झाल्याने,सर्वच पीक उतरा योग्य आला होता,त्यातच परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले, तरीही काही पीक अतिशय उत्तम आलं होतं,यामध्ये परळी शिवारातील चंद्रकांत देशमुख, व गोविंद चंद्रकांत देशमुख यांचे तीन एककर दहा गुंठ्या मधील,सोयाबीन काढून, खळ्यासाठी रचून ठेवले अस्तनांना, रात्रीतून काही समाजघातक प्रवृत्तीनी रात्रीतून सोयाबीन ढिगाऱ्यास आग लावून दिली,व बघता बघता संपूर्ण सोयाबीनची अक्षरशः राख झाली,ऐन दिवाळीत बळीराजा पूजन अस्तनांना, आपल्या भागातील बळीराजा वर काळी दिवाळी काळी करायची पाळी आली.

Video News:


 बाळासाहेबांची शिवसेनेचे, उपजिल्हाप्रमुख अँड रामराव माने,सचिन स्वामी,बालासाहेब देशमुख, संजय गावडे कदम,दीपक जोशी,नवनाथ सरवदे,नारायण फड यांच्या सह ईतर बाळासाहेबांचे शिवसैनिकांनी,  शेतकरी चंद्रकांत देशमुख, गोविंद देशमुख यांनी थेट शेतात जाऊन पहाणी केली.  तहसीलदार, तलाठी यांनी याविषयी त्वरित मदत दयावी,अन्यथा, राज्यातील कृषी मंत्री,मुख्यमंत्री यांच्या कडे संबंधित अधिकारी वर्गाची तक्रार करणार असल्याचे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....