MB NEWS:कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

 कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या




गेवराई तालुक्यातील राजापूर येथे घडली घटना ; बँकेसह खासगी लोकांचे होते पैसे

गेवराई ...


 मराठवाड्यामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दररोज राज्यात 8 पेक्षा जास्त शेतकरी मृत्युला कवटाळतात. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या होत असल्याचे पहावयास मिळते. गेवराई तालुक्यातील राजापूर येथील 40 वर्षीय शेतकर्‍याने बँक आणि खासगी कर्जाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सदरील शेतकर्‍याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.

Click:■ *श्रीराम जन्मोत्सव: डाॅल्बीच्या तालावर जय श्रीरामच्या जयघोष ; भव्य मिरवणूकीने परळी दुमदुमली.* #mbnews #subscribe #share #like #comments

कर्जबाजारीपणा, नापिकी व शेती मालाला नसणारा भाव यामुळे शेेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातल मराठवाडा विभागात शेतकरी आत्महत्यांची संख्या जास्त आहे. राज्य आणि केंद्र सरकार शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना आखत नाही. राज्यात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतात. मराठवाडा विभागात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात होतात. गेवराई तालुक्यातील राजापूर येथील रामदास अंबादास उबाळे (वय 40 वर्षे) या शेतकर्‍याला तीन एकर जमीन आहे. सदरील शेतकर्‍याकडे बँक आणि खासगी लोकांचे पैसे होते, हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.


Advertise 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !