दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल

 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल


परळी वैजनाथ ता.०३....


    कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक जाहीर झाली असुन सोमवार (ता.२७) पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती, शेवटच्या दिवशी सोमवारी (ता.०३) ७६ अर्ज दाखल झाले तर एकूण १२६ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, बहुजन वंचित आघाडी, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) यांनीही अर्ज भरल्याने चुरस निर्माण झाली आहे.

Click:

           येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकुण १८ सदस्यांसाठी निवडणुक होणार आहे. यामध्ये सोसायटी मतदार संघातुन सर्वसाधारण ७, महिला सदस्य २, विमुक्त जाती-जमाती व भटक्या जमाती १, इतर मागासवर्ग १, ग्राम पंचायत मतदार संघातुन सर्वसाधारण २, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक १, अनुसुचित जाती जमाती १, व्यापारी मतदार संघातुन २, व हमाल व मापाडी १ अश्या एकूण १८ सदस्यांसाठी निवडणुक होणार आहे. सोमवार ता.२७ ते ३ एप्रिल पर्यंत नामनिर्देशन पत्र सकाळी ११ ते दुपारी ३ वाजे पर्यंत दाखल करण्यात आले. या सात दिवसात एकूण १२६ अर्ज विविध राजकीय पक्षांकडून दाखल करण्यात आले आहेत. नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवारी (ता.०५) सकाळी ११ वाजता होणार आहे. ६ एप्रिलला वैद्य नामनिर्देशन पत्राची सुची जाहिर होणार आहे. ६ एप्रिल ते २० एप्रिल नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत. २१ एप्रिल अंतिम उमेदवार, चिन्हाचे वाटप करण्यात येणार असुन प्रत्यक्ष मतदान २८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे.२९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी करण्यात येणार आहे. 



Video news 




Advertise 


Video news 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....