इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:शिक्षणाला समाजकारणाची जोड हवी - नवनाथ दाणे

 शिक्षणाला समाजकारणाची जोड हवी - नवनाथ दाणे




परळी वै.येथील शिवछत्रपती विद्यालय येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे एकव्या

स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय समुद्रे यांनी डाँ बाबासाहेब  आंबेडकर यांच्या  शिक्षणासाठी मोठे योगदान महाराज यांच्या सामाजिक  कायाबदल माहीती दिली आहे .तसेच शाळेतील ,तर

प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाणे,पत्रकार धीरज जंगले,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी उफाडे हे

उपस्थित होते.

                कार्यक्रमाची सुरूवात 

प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश्वर इंगोले यांनी केले.प्रमुख मार्गदर्शन करताना नवनाथ दाणे यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला.आरक्षण नावाची संकल्पना पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराज  

यांनी मांडली आणि त्याची अंमलबजावणी आपल्या संस्थानात केली.,स्वस्त धान्य दुकानाची सुरूवात,वस्तीगृहे,कुस्ती आखाडे यांची स्थापना ..जातीपातीला विरोध करून समता प्रस्थापित करण्यासाठी भरघोस कार्य महाराजांनी केले आहे.त्यांच्या विचारांचे वारसदार होऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर समाजकारण 

करायला शिकलं पाहिजे असे विचार आपल्या भाषणातून दाणे यांनी मांडले.  शाळेचा माजी विद्यार्थी रामेश्वर काकडे यांनी शिकागो अमेरिकेतून फोनवर विद्यार्थ्यांना आपले विचार ऐकविले. अध्यक्षीय भाषणात मु.अ.समुद्रे यांनी माणसातील हिरे शोधून त्यांना पैलू पाडण्याचं कार्य केलं ..गोरगरिबांनी शिक्षण मिळावे म्हणून विविध योजना अंमलात आणल्या खऱ्या अर्थाने शाहू महाराज लोकराजा होते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिद्धेश्वर इंगोले तर आभार प्रदर्शन गोरख नरारे यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक श्री.प्रकाश पाटील,नामदेव ठाकरे,रोहिदास शिंदे, हगारे,विजय खोकले,महादेव बडे,अनिल इंगोले,बापूराव खोतपाटील,अशोक फड,विष्णू तोडकर,अंकुश चव्हाण,सचिन कर्नर,संतोष मेंडके,विश्वास काळे,राजेंद्र कोकाटे,श्रीम.सुहासिनी घोबाळे,सचिन खरात,भाऊसाहेब सोळंके, श्रीम.चेपट, नाना रोडे,कोंडीबा ईबितवार,सिद्राम डाके इ..शिक्षक कर्मचारी ,विद्यार्थी  उपस्थित होते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या