इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:लिट्ल फलॉवर इंग्लिश स्कुलचा ९५% टके निकाल

 लिट्ल फलॉवर इंग्लिश स्कुलचा ९५% टके निकाल



परळी (प्रतिनिधी) येथील सर्वात जुनी  असलेल्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या लिट्रल फ्लॉवर स्कुलने यशाची परंपरा कायम राखली असून यावर्षी  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा ९५ % निकाल लागला आहे  घवघवीत यश मिळविनारे  परळी शहरातील व ग्रामीण भागातील विघ्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासाला आणि प्रगतीला आधार देवुन प्रोत्साहन देणाऱ्या या इंग्रजी माध्यामातुन *चि.नानेकर माऊली , याने ९१ % गुण घेवुन शाळेतुन सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला तर द्वितीय येण्याचा मान चि. देशमुख चिन्मय, तृतीय चि.शेख फैजान या विद्यार्थीने कु.आदिती आवचारे, मेनशेटे गायत्री, प्रियाभदाडे, चि.साहील मुडे ,यश देवकर, सशम घटमल घेवुन या सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे त्यांनी मिळविलेल्या या यशाबदल संस्थेचे सचिव श्री राजेश देशमुख शाळेचे प्राचार्य, सिदीकी ए.बी मुख्याध्यापक श्री आर .एन बेंडसुरे* तसेच शिक्षकेतर कर्मचारी आदीनी सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील शैशणिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!