इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

एमपीजे ने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

किशोरवयीन मुलींना नियमितपणे पूरक पोषण आहार देण्याची व्यवस्था करा - मागणी

 सशक्त आंगणवाडी निरोगी समाज अभियानाअंतर्गत मागणी


 एमपीजे ने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन


परळी :राज्यात कुपोषण ( Malnutrition )आणि रक्ताची कमतरता ( Anemia )ही गंभीर समस्या आहे . मुव्हमेन्ट फॉर पीस अँन्ड जस्टिस फॉर वेल्फेअर या जन अधिकारासाठी कार्यरत सामाजिक संघटनेतर्फे राज्यव्यापी अभियान सशक्त अंगणवाडी निरोगी समाज राबविण्यात आले . या अभियानांतर्गत निष्कर्षात आलेल्या दोन मागण्या मुख्यमंत्री यांना करण्यात आल्या .


 महिला व बालकांना आवश्यक आरोग्य, पोषण आणि प्राथमिक शिक्षण सेवा पुरविणारे आंगनवाड्या  हे एक महत्वाचे सार्वजनिक केन्द्र म्हणून काम करते हे सर्वज्ञात आहे

 परंतु  आपल्या राज्यात लोकसंख्येनुसार अंगणवाडी केंद्रे नाहीत , ही खेदाची बाब आहे.  पुरेशा संख्येने अंगणवाडी केंद्रे उपलब्ध नसल्यामुळे अनेक लोक त्याच्या लाभापासून वंचित राहतात


या व्यतिरिक्त महाराष्ट्रात मोठ्या संख्येने किशोरवयीन मुली कुपोषण आणि एनिमियाच्या बळी पडल्या आहेत, ज्यांना अंगणवाडीव्दारे पूरक पोषण आहार देण्याची तरतूद आहे.  परंतु अशक्तपणाने ग्रस्त असलेल्या किशोरवयीन मुलींना पोषक आहार

 पोषणाचा अभाव, या मुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर दीर्घकालीन विपरित परिणाम होतो .

 आणि कुपोषणाचे हे चक्र तिच्या  भविष्यातील आरोग्य, उत्पादकता आणि कालखंडाच्या विकासाला 

 आधार देण्यात मूलभूत भूमिका बजावते.त्यामुळे 

1 -राज्यात लोकसंख्येनुसार अंगणवाडी केंद्रे स्थापन करून त्याच्या सेवा सर्वांसाठी उपलब्ध कराव्या 

2 - किशोरवयीन मुलींना नियमितपणे 

 पूरक पोषण आहार देण्याची व्यवस्था करावी.


अशी मागणी एमपीजे परळी तर्फे देण्यात आलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली यावेळ एम पी जे जिल्हाध्यक्ष सय्यद सबाहत आली, उपाध्यक्ष सय्यद हिना वजाहत अली, परळी अध्यक्ष अब्दुल हफिझ, शेख मिनहाज, सय्यद अब्बास, सय्यद अहमद शेख अबुतलाह,शिरीन काकर ,बीबी मरियम, सय्यद तुबा ,नगमा मुनीर शेख उपस्थित होते.



 •••

VIDEO NEWS GALLERY 



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या