इमेज
प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग; विभागांची संख्या ४५ होणार सामान्य प्रशासन विभाग प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार आहे. सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग होते. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग होते. उपविभाग दोन किंवा तीन असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. यामुळे मनुष्यबळाच्या वितरणात अडचणी निर्माण होत असत. त्याचबरोबर उपविभागाचे कामकाजाचे स्वरूप भिन्...

 वडगाव दादाहरी  येथे  आत्मा अंतर्गत कौशल्य आधारित   शेतकरी प्रशिक्षण 



परळी : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत परळी तालुक्यातील  वडगाव दादाहरी  येथे कौशल्य आधारित काम करणाऱ्यां शेतमजूर व शेतकरी यांच्या करिता कीटकनाशकांची सुरक्षित फवारणी हाताळणी आणि वापर या विषावयावर  शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी  परळी तालुका कृषी अधिकारी  श्री अशोक सोनवणे,मंडळ कृषी अधिकारी सौ सोनाली गादेकर,  के.व्ही.के. डिघोळ आंबा  चे    वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री प्रदीप सांगळे , प.स.परळी चे कृषी अधिकारी,   श्री.एस.एल.कांदे डॉ.श्रीनिवास मुंडे यांनी शेतकऱ्यांना  मार्गदर्शन केले,या वेळी  तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक  सौ.कविता फड, श्री.व्ही.एम, बिडगर, श्री मिश्रा व्ही.पी.  प्रगतीशिल शेतकरी श्री मकरंद नरवणे,विशाल नरवणे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या