प्रत्येक तालुकानिहाय नियंत्रण कक्ष
वादळी वारे व वीज पडल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान व पशुधनाची हानी: तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश
बीड, प्रतिनिधी.....
दि. २५ / २६ मे रोजी बीड जिल्ह्याच्या काही भागात वादळी वारे व वीज पडल्यामुळे शेतीपिकांचे व पशुधनाची हानी झालेली आहे. या नूकसानीची पाहणी करुन पंचनामे करण्याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी सुचना देण्यात आलेल्या आहेत.
बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी सर्व तहसिल कार्यालयांमध्ये नायब तहसिलदार महसूल यांचा समावेश असलेला नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. कोणत्याही नागरिकांना नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत काही माहिती द्यावयाची असल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती. दीपा मुधोळ मुंडे, जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.
प्रत्येक तालुकानिहाय नियंत्रण कक्ष
अ.क्र.
१. बीड (श्री. सुरेंद्र डोके) ९४२२७४२६७५
२.गेवराई (श्री. सुभाष कट्टे) ८४८४९१४४४४
३.शिरूर (श्री. शिवनाथ खेडकर) ९९२२६२२०२५
४.वडवणी (श्री. संजय जिरंगे)
९५५२०६४७६७
५.धारूर (श्री. प्रकाश गोपड)
७२७६७३४४८८
६.अंबाजोगाई (श्री. सचिन देशपांडे)
९९२१७६४४४४
७.केज (श्री. लक्ष्मण धस) ९८५०४२८३८३
८.परळी (श्री. बाबुराव रुपनर) ९४२२९३०५४२
९.पाटोदा (श्री. संतोष बन) ९४२२५५०८९०
१०.आष्टी (श्री. बाळदत्त मोरे) ७७१९९५०९९९
११.माजलगाव (श्री. परमेश्वर चाफाकानडे) ९४०४२४१८८३
Video.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा