आकडेवारी: मतदान टक्का :

 लोकसभा निवडणुक: ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान तर बीड लोकसभेत ४६.४९ टक्के मतदान 


मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.


चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे


नंदुरबार -  ४९.९१ टक्के

जळगाव -   ४२.१५ टक्के

रावेर -  ४५.२६ टक्के

जालना - ४७.५१  टक्के

औरंगाबाद  - ४३.७६  टक्के

मावळ - ३६.५४ टक्के

पुणे - ३५.६१ टक्के

शिरूर -   ३६.४३ टक्के

अहमदनगर-  ४१.३५ टक्के

शिर्डी - ४४.८७ टक्के

बीड -  ४६.४९ टक्के




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !