इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

उद्यमी कार्यकर्ता! संवेदनशील युवा नेता दूरदृष्टीचा माणूस

राजेभाऊ फड: बहुआयामी उच्चशिक्षीत व्यक्तिमत्व...

विधानसभा मतदारसंघ हा राज्याला ओळख असलेला मतदारसंघ आहे. वेद्यजाय स्थानक असल्याने दळण वळणाच्या चाबतीत जोडल्या गेलेले शहर येथील अर्थव्यवस्था ही बहुतांश कृषी केंद्रित अर्थव्यवस्था आहे. जसा हा भाग ऊसतोड मजुरांचा भाग म्हणून ओळखला जातो तसाच हा भाग विविध अंगांनी ओळखला जातो. राजकीय दृष्ट्या राज्याला परिचित असलेला हा मतदार संघ आणि तालुका आहे. पूर्वीचा रेणापूर असलेला हा मतदारसंघ १९९२ ला परळी मतदार संघात रूपांतरित झाला. या मतदार संघाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कायम पुरोगामी विचारांच्या पाठीशी राहिलेला मतदार संघ आहे. अण्णाभाऊ मिते, रघुनाथराव मुंडे, पंडितराव दौड, स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखे मोठे नेतृत्व या भागाने राज्याला दिलेले आहेत. सोयाचीन, उऊस, कापूस उत्पादक शेतक-यांची संख्या इये मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येईल राजकीय दृष्ट्या फार संवेदनशील असलेला हा माग आहे. राज्यातील बड्या नेतृत्वापैकी शरद पवारांच्या आणि गोपीनाथराव मुंडे यांच्याच विचारांच्या पाठीशी उभा असलेला हा भाग आहे. अलीकडव्या काळात राजकीय अदलाबदलीत जुजेच परंतु नव्याने राजकीय पटलावर उदयास आलेले व्यक्तिमत्व म्हणजे राजाभाऊ फड त्यांनी नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने परळी मतदारसंघात हे नाव विशेष अथनि आता पुढे आले आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जरी हे नाव नव्याने आले असेल तरीही त्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. सामाजिक कायचि व्यासंगी व्यक्तित्व असल्याने मोठा लोकसंपर्क आहे, कारखानदार आणि व्यावसायिक असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे. उच्च शिक्षित असल्याने महिला मुली आणि विद्यार्थ्यांच्या नेमक्या प्रश्नांची जाण आहे त्यांच्या व्यक्तित्वव्या जुन्याच परिचयाचा हा नव्याने धांडोळा..

०३ जून १९८०रोजी राजाभाऊ फड यांचा कनोरवाडी येथेजन्म झाला इथेच प्राथमिक शिक्षणणझाले आणि परळी वैजनाथ येथे पुढील शिक्षण त्यांनी घेतले.पदवीचे शिक्षण  बीपीएड पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनातच चळवळीतील कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. आज जरी राजकीय क्षेत्रात त्यांची नव्याने ओळख महाराष्ट्राला झाली असली तरी ते मागील अनेक वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांचे सासरे आ.रत्नाकर  गुट्टे यांना २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत निवडून आणण्यात किंगमेकर म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि रणमैदानात त्यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवत आलेल्या अडचणीसाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि आजही करत आहेत. जनतेला दिला प्रत्येक शब्दपूर्ण करण्यासाठी ते प्रत्येकाच्या हाकेला धावून जातात. एकदा जुळलेली नाळ ते कधीही तुटू देत नाहीत. त्यामुळे त्यांचा सर्वदूर संपर्क आहे ही त्यांच्या जमेची विशेष बाजू आहे असे म्हणावे लागेल. प्रत्यक्षात जाऊन काम करणे याचा अर्थ काय...? तर सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना ज्या लोकांच्या पाठबळावर आपण राजकारण करतो त्यांच्या प्रत्येक अडचणीला धावून जाणे हा राजाभाऊ फड यांचा स्वभाव. स्वतःच्या आईला सरपंच करण्याचे आणि हेलिकॉप्टरने गावात घेऊन येण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवले. जोपर्यंत आई सरपंच आहेत तोपर्यंत गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नाला १० हजार रुपयांची मदत करणार अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आणि अखंडपणे आजही पाळत आहेत. मागील २५ वर्षांपासून ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात  आहे.सरपंच म्हणून मतदारसंघातील सर्वाधिक  लोकसंख्या असलेल्या गावाचा कायापालट करुन दाखवला. शासकीय योजना खेचून आणणे,त्यांची अंमलबजावणी करणे आणि विकासाची ही गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याचे काम राजाभाऊ यांनी केले आहे. हाच वसा आणि वारसा कायम अखंडपणे त्यांनी पुढे सुरू ठेवला आहे.

राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्वपरिचित हक्काचा माणूस

उद्यमी कार्यकर्ता! संवेदनशील युवा नेता दूरदृष्टीचा माणूस


                 -अक्षय मुंडे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या