महाराष्ट्रातील जनतेला साष्टांग नमस्कार: देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली कृतज्ञता
यावर्षीची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक अशी होती. 'एक है तो सेफ है', 'मोदी है तो मुमकीन है', यावर विश्वास दाखवत महाराष्ट्रातील जनतेने अभूतपूर्व जनादेश महायुतीला दिला. त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आण मित्र पक्षांचे आभार मानतो, अशा शब्दांत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा