दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

"सन्मान सैनिकांचा गौरव देशभक्तीचा"  उपक्रमांतर्गत कारगिल योद्धा ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांचा जय हिंद ग्रुप च्या वतीने सन्मान

 अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)- योगेश्वरी जय हिंद ग्रुप च्या वतीने कारगिल युद्धत वायुदलाच्या ऑपरेशन सफेद मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेले वालवडकर यांचा सत्कार करण्यात आला.

 कारगिल युद्धाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सैन्य दलातील कार्यरत सैनिक, अधिकारी, शहीद माता-पिता, पत्नी यांचा गौरव करण्यात येत आहे.  हा उपक्रम जय हिंद ग्रुपने राबविला आहे. या उपक्रमांतर्गत कारगिल युद्धात सहभाग घेतल्याबद्दल वालवडकर यांचा सत्कार जय हिंद ग्रुप चे अध्यक्ष मेजर एस पी कुलकर्णी यांनी केला. 

कॅप्टन वालवडकर हे योगेश्वरी चे माजी विद्यार्थी आहेत . त्यांनी वायुसेनेत अधिकारी म्हणून कार्य केले आहे. या त्यांच्या देशसेवेमध्ये त्यांनी ऑपरेशन सफेद मध्ये भाग घेऊन म्यानमार या देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले. कारगिल युद्धात त्यांनी तिन्ही दलाच्या समन्वयातून कार्यवाही मध्ये भाग घेतला. त्यांचा संस्थेला निश्चितच अभिमान आहे. म्हणून यावर्षी जय हिंद ग्रुप ने हा उपक्रम राबवून सैन्यप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा व त्यांच्या देशभक्ती उदंड धैर्य साहस पराक्रम याचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. यावर्षी ठाणे येथील नौसेना अधिकारी राजेश समेट, ग्वालियर येथील हवालदार सुनील कुमार ,आसाम येथील हवालदार नाग यांनाही जय हिंद ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....