दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS- विशेष लेख✍️कु. कोमल कृष्णा गुट्टे

 शांततेचा मार्ग हा सदा सर्वदा उपयोगी!

शांतता....! महात्मा गांधी आपले राष्ट्रपिता यांचा मार्ग होता शांततेचा, ते नेहमी शांत राहिले, त्यांनीही चुकीच्या गोष्टींवर विरोध केला; परंतु शांततेच्या मार्गाने.

     हाच माझा आजचा मुद्दा 'शांतता'!  शांतता ही आयुष्यात प्रत्येकाच्या असायला हवी, कारण क्रोध काही कामाचा नाही एक, गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही क्रोधाने सर्व गमवाल, परंतु शांततेने सर्व मिळवाल.

    महात्मा गांधींनी नेहमी स्वीकारलेला शांततेचा मार्ग, कुठल्याही आणि कसल्याही ठिकाणी स्विकारावा असाच आहे. 

    पहा शांत डोक्याने घेतलेला निर्णय, बोललेले शब्द, केलेला विचार, हा योग्यच असतो. असं आहे ना! तुमचा स्वभाव शांत ठेवा, तुम्ही म्हणाल आमची सेल्फ रिस्पेक्ट वगैरे काही आहे का नाही? 

    याच्यावर मी म्हणेल, 'जब बात सेल्फ रिस्पेक्ट पे आती है तब सब भूल जाना चाहिए!' पहिली गोष्ट तर कुणाच्या नादी लागायची आणि लागलात तर त्याला सोडायचं..... 

   आता म्हणाल शांत स्वभाव, आणि सेल्फ रिस्पेक्ट, how that's possible? बेटा एक बात बताओ, लोक नेहमी आपल्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतील, तर तुम्हाला उत्तर तर द्यायचं; पण शांततेच्या मार्गाने!

   पहा तुम्ही अभ्यास करता, लोक तुम्हाला म्हणतात, काय अभ्यास करून दिवे लावणार आहेस? लोक जेव्हा असं म्हणतील तेव्हा त्यांना इग्नोर करा पण उत्तर देऊ नका असं नाही, उत्तर द्यायचं पण शांतीने! कसं, एवढा अभ्यास करायचा की खरंच दिवे लावून दाखवा लोकांना! मतलब "मेहनत इतनी खामोशी से करो की, आपकी कामयाबी शोर मचा दे!"

  याला म्हणतात शांततेनं उत्तर देणे! बेटा जो काटते है ना भोकते नही, और जो भोक्ते हे वो काटते नही!

 जास्त काही सांगणार नाही, आत्ता फक्त एवढेच म्हणेल की इशारा काफी है समजदार को! भेटू पुन्हा अशाच लेखनातून!


✍️ कु. कोमल कृष्णा गुट्टे

वर्ग 9 वी - न्यू हायस्कूल, परळी वैजनाथ

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....