पोस्ट्स

*पांगरी येथे 'आई महोत्सव' : श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन!*

इमेज
* पांगरी येथे 'आई महोत्सव' : श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन!*  परळी वैजनाथ /प्रतिनिधी. .....        तालुक्यातील पांगरी येथे 'आई महोत्सव' आयोजित करण्यात आला असून श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच  महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची किर्तनसेवा या महोत्सवात सादर होणार आहे.           पांगरी येथील स्व. उर्मिलाबाई धोंडीराम मुंडे यांच्या पाचव्या  पुण्यस्मरणानिमित्त 'आई महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भागवतमर्मज्ञ ह. भ. प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद भागवत संहिता पारायण होणार आहे. तसेच दि. १९, २० व २१ आॅक्टोबर  रोजी किर्तन महोत्सवात सर्वश्री ह. भ. प .प्रभाकर महाराज झोलकर, ह. भ. प. ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे, ह. भ. प.विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर , पंढरपूर येथील संत मानकोजी बोधले महाराज संस्थानचे फड प्रमुख  ह. भ. प. प्रभाकर दादा बोधलेयांची किर्तनसेवा ...

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी अॅड. अरुण पाठक!*

इमेज
*भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी अॅड. अरुण पाठक!* ● *_परळीतील युवक कार्यकर्त्याला पक्षसंघटनेत संधी_*  ● परळी वै.।प्रतिनिधी      भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत परळीतील युवक कार्यकर्त्याला पक्षसंघटनेत संधी देण्यात आली आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या अॅड. अरुण पाठक यांची भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.      अॅड. अरुण पाठक यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाजप मध्ये सक्रिय काम केलेले आहे. भाजपा विद्यार्थी आघाडी व पक्ष संघटनेने वेळोवेळी दिलेली जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या उत्तुंग नेतृत्वांकडे पाहून प्रेरणा घेऊन राजकीय क्षेत्रात नव्या पिढीतील असंख्य युवक सक्रिय झाले त्यामध्ये परळीचे अॅड. अरुण पाठक यांनी ना. पंकजाताई मुंडे, आ.योगेश आण्णा टिळेकर, खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, यांच्या  नेतृत्वाखाली पक्ष संघटनेने दिलेले काम केले आहे.       नुकतीच त्यांची भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्...

टोकवाडीत स्वच्छता अभियान !

इमेज
टोकवाडीत स्वच्छता अभियान ! ●राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य ● परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता हीच सेवा हा संदेशाचे पालन करून जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता मोहीम सरपंच सौ.गोदावरी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे सौ.मुंडे म्हणाल्या.  परळी तालुक्यातील टोकवाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच सौ.गोदावरी मुंडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सौ.मुंडे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या आचार व विचारातून चळवळ उभाकरुन भारताला जुलमी इंग्रजी राजवटीच्या जोखडातून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. माजी पंतप्रधान लालबाहदूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला. मिठाचा सत्...

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नौकरभरतीची चौकशी करण्याची मागणी*

इमेज
*राज्य सरकारने न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यानेच त्या विद्यार्थ्यांवर अन्याय - धनंजय मुंडे* *सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नौकरभरतीची चौकशी करण्याची मागणी* मुंबई दि 4 ...... सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी MPSC तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 830 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. न्यायालयाने या विद्यार्थ्याच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र राज्य सरकारने न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याने ही स्थगिती आली आहे. या नोकरभरतीत गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सहाययक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या नियुक्तीवरून सध्या गोंधळ सुरू आहे... अनेक विद्यार्थ्यांनी तीन- तीन वर्षे अभ्यास करून ही परीक्षा दिली.. परीक्षेचा निकालही आला..परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 830 विद्यार्थ्याच्या नियुक्तीची शिफारसही mpsc ने राज्य सरकारकडे केली. मात्र नियुक्ती होण्याआधीच  त्यावर न्यायालयाकडून स्थगिती आली. न्यायालयाच्या या स्थगितीचा. फटका बसलेली ही 24 वर्षीय वर्षा बराटे, उस्मानाबाद जिल्ह्यातील वर्षा पुण्यात...

पेट्रोल आणि डिझेलचे भाव: _अभिनंदन कसले करता जनतेची माफी मागा- धनंजय मुंडे

इमेज
*चार वर्ष लुट केल्यानंतर आता दर कमी करणे म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण-धनंजय मुंडे* _अभिनंदन कसले करता जनतेची माफी मागा_ मुंबई दि.04.............केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारमुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता दर कमी केल्याबद्दल अभिनंदन कसले करून घेता उलट जनतेची माफी मागा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भावअल्पसे कमी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. त्यावरून सरकारला धारेवर धरतांना चार वर्ष लुट केल्यानंतर आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन दर कमी करण्याचा घेतलेला हा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण आहे.  गुजरात राज्याने पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कपात केली असतांना महाराष्ट्र सरकारने मात्र फक्त पेट्रोलच्या भावात कपात करून राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे. ----------------------------------------------

धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा

इमेज
*धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा ; जगमित्र सुतगिरणी प्रकरणी प्रॉपर्टी अटॅचमेंटच्या अंमलबजावणीस न्यायालयाची  स्थगिती* अंबजोगाई दि.04.................संत जगमित्र सुतगिरणी प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या प्रॉपर्टी अटॅचमेंट बाबत अंबाजोगाई न्यायालयाने 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालास कोर्टाने सदर बाबीच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळालेला आहे.      अंबाजोगाई न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या एका निकालात संत जगमित्र सुतगिरणी संदर्भात सुतगिरणीच्या व संचालकांची अर्जात नमुद केलेली मालमत्ता विक्री करता येणार नाही, गहाण खत करता येणार नाही किंवा त्यावर बोजा चढवता येणार नाही असे म्हटले होते.       या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी याच कोर्टात अर्ज करून या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली होती. सदर कारवाई करतांना काही विशिष्ट लोकांवरच कारवाई करण्यात आली,  गृहमंत्रालयाकडुन या बाबत घ्यावयाची परवानगी कायद्याला अभिप्र...

*जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांची गोपीनाथगडाला भेट !*

इमेज
*जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांची  गोपीनाथगडाला भेट !* परळी वैजनाथ। प्रतिनिधी. ...           महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार तथा अध्यात्मिक क्षेत्रातील जनमान्य व्यक्तीमत्व असलेल्या जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांनी गोपीनाथ गडाला सदिच्छा भेट दिली.