MB NEWS-*आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही - प.पु.प्रदीप मिश्रा*
*आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही - प.पु.प्रदीप मिश्रा*
तृतीयदिनी कथावक्त्यांनी बेलपत्राचा महिमा विशद केला.बेलपत्र हे भगवान शंकराला सर्वात प्रिय आहे.आपले मन शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही.भगवंताला नित्य जलाभिषेक करा याचे फळ तुम्हाला कुठे ना कुठे तरी मिळणारच आहे.काही झाले नाही तर एक लोटा जल महादेवाला दररोज वाहत जावे.याबरोबरच नियमीत संतसेवा करा संतामुळे सत्संग मिळतो असे विवेचन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी कथेत केले.
तृतीय दिनीही गुरुजींनी व्यासपीठावरून शिवभक्तांनी पाठवलेल्या पत्र वाचन केले.
कथा स्थळी शकंर पार्वती झाकी ने उपस्थितीतांना साक्षात भगवंताच्या दर्शनाची अनुभूती आली.आरतीने तृतीय दिन कथेची सांगता झाली,यावेळी मुख्य यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यांच्या परिवारासमवेत
माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आरती केली.कथेचे श्रवण करण्यासाठी आज मंडपात भाविकांनी तुडूंब गर्दी केली होती.
- प्रभू वैद्यनाथाच्या भूमीत जन्म होणे ही महादेवाची साक्षात कृपा -
गेले तीन दिवस मी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या परळीत आहे. इथे जन्माला येणे म्हणजे साक्षात महादेवाची कृपा असे म्हणावे लागेल.शिवाय महादेव ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात असलेल्या गावात आपले सासर असणेही भाग्याचे लक्षण आहे.असे आवाहन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी करत परळी वैद्यनाथ भूमीचा महिमा विशद केला.
---------------------------------------------------------
Click: *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली*
Click: *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा*
Click:*भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस*
Click:*राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग*
Click:*श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार*
Click:*परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन*
■ VIDEO News ■
--------------------------------------------
Click: ■ *LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी*
Click :■ *१५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?*
■ VIDEO News ■
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा