इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS:पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार



परळी वैजनाथ ,प्रतिनिधी 

      पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे कर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्याने प्रसिद्धीपत्रक काढून हे जाहीर केले आहे.

   जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज मात्र शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी एकदाही कर्ज घेतलेले नाही अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे खरीप पीक कर्ज मागणीसाठी 30 सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावेत. जे शेतकरी 30 सप्टेंबर 20 20 पर्यंत अर्ज करतील अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज बँकांनी स्वीकारावेत.जे बँक व्यवस्थापक अर्ज स्वीकारणार नाहीत किंवा स्वीकारण्यास टाळाटाळ करतील अशा बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांची माहिती तलाठी व सोसायटी यांच्यामार्फत बँकेला दिलेल्या आहे व पात्र शेतकऱ्यांची अर्ज संबंधित बँकेकडे प्रलंबित आहेत अशा बँक व्यवस्थापकांनी पिक कर्ज व शेतकर्‍यांना पीककर्ज वाटपाची कार्यवाही जलदगतीने करावी असे आदेश बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....