दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार



परळी वैजनाथ ,प्रतिनिधी 

      पीक कर्जाचे शेतकऱ्यांचे कर्ज घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्याने प्रसिद्धीपत्रक काढून हे जाहीर केले आहे.

   जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज मात्र शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी एकदाही कर्ज घेतलेले नाही अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे खरीप पीक कर्ज मागणीसाठी 30 सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावेत. जे शेतकरी 30 सप्टेंबर 20 20 पर्यंत अर्ज करतील अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज बँकांनी स्वीकारावेत.जे बँक व्यवस्थापक अर्ज स्वीकारणार नाहीत किंवा स्वीकारण्यास टाळाटाळ करतील अशा बँक व्यवस्थापक विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांची माहिती तलाठी व सोसायटी यांच्यामार्फत बँकेला दिलेल्या आहे व पात्र शेतकऱ्यांची अर्ज संबंधित बँकेकडे प्रलंबित आहेत अशा बँक व्यवस्थापकांनी पिक कर्ज व शेतकर्‍यांना पीककर्ज वाटपाची कार्यवाही जलदगतीने करावी असे आदेश बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....