दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-*रेल्वे प्रश्नांसाठी खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतली रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांची भेट* 🕳️ *नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी निवेदन*

 *रेल्वे प्रश्नांसाठी खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतली रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांची भेट*



🕳️  *नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी  निवेदन*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री.सुनीत शर्मा यांची काल दिल्लीतील रेल्वे भवन येथे भेट घेतली व बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक समस्यां संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.


जिल्ह्यातील रेल्वेमार्गात असलेले पूल आणि त्याखालून जाणाऱ्या रस्त्यांच्या बांधणीत असलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे स्थानिक नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यासंदर्भात मी संबंधितांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. रेल्वे विभागाच्या वरिष्ठ पातळीहुन देखील याविषयी सूचना देण्यात याव्यात, जेणेकरून नागरिकांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि त्यांचे तत्परतेने निराकरण होईल असे श्री.शर्मा यांना सूचित केले.


तसेच नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस या जलद रेल्वे गाड्यांना  घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी  निवेदन दिले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....