MB NEWS-अतिशय दुःखद: बाजरीचं खळं करताना मळणी यंत्रात अडकून महिलेचा गेला जीव
अतिशय दुःखद: बाजरीचं खळं करताना मळणी यंत्रात अडकून महिलेचा गेला जीव
गेवराई - उन्हाळी बाजरीचे खळे चालू असतांना तोल जाऊन मळणी यंत्रात गेल्याने महिलेचे शीर धडावेगळे होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील संगम जळगांव येथे आज गुरुवारी (दि.१२) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.
सुमित्रा सुदाम पांगरे (वय ३०) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. संगम जळगांव येथे गुरुवारी सकाळी बाजरीचे खळे मळणी यंत्राद्वारे चालू होते. यावेळी मळणी यंत्रात बाजरी टाकत असतांना सुमित्रा यांचा तोल गेलाआणि मळणी यंत्राने त्यांना आतमध्ये ओढले. त्यात सुमित्रा यांचे शीर धडावेगळे झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा/पहा🔸
*खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !*
🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!*
🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_
🛑 *परळीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव ; लक्षवेधी शोभायात्रा.*
*40 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरिक्षक चतुःर्भूज*
*दुर्दैवी: ऊसाला आग लाऊन शेतकऱ्यांची गळफास घेवुन आत्महत्या*
🔸 _*मौंजीबंधना नंतर बटूच्या पाया पडण्याची रीत आहे.काय आहे यामागची धार्मिक कारण मीमांसा?.....*_
*ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येस शासन-प्रशासन जवाबदार - कॉ अजय बुरांडे*
*MPSC:राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर*
*प्रज्ञाचक्षु विद्याभूषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांनी घेतले प्रभु वैद्यनाथ दर्शन*
----------------------------------------------------
जाहीरात/Advertis
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा