MB NEWS: *आता राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही !*
*आता राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही !!*
*केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आदेश*
नवी दिल्ली : कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनचा परिणाम अनेक घटकांवर होताना पाहायला मिळत आहे. त्याचा विचार करता केंद्रीय गृहमंत्रालयाने नवा आदेश जारी केला आहे. राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची अट आता शिथिल करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा