MB NEWS: *आता राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही !*

 *आता राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही !!*

 

*केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आदेश*

 

नवी दिल्ली : कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनचा परिणाम अनेक घटकांवर होताना पाहायला मिळत आहे. त्याचा विचार करता केंद्रीय गृहमंत्रालयाने नवा आदेश जारी केला आहे. राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची  अट आता शिथिल करण्यात आली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !