दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्र: ३०.८५ टक्के तर बीड लोकसभेत ३३.६५ टक्के मतदान
दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्र: ३०.८५ टक्के तर बीड लोकसभेत ३३.६५ टक्के मतदान
मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार - ३७.३३ टक्के
जळगाव- ३१.७० टक्के
रावेर - ३२.०२ टक्के
जालना - ३४.४२ टक्के
औरंगाबाद - ३२.३७ टक्के
मावळ -२७.१४ टक्के
पुणे - २६.४८ टक्के
शिरूर- २६.६२ टक्के
अहमदनगर- २९.४५ टक्के
शिर्डी -३०.४९ टक्के
बीड - ३३.६५ टक्के
***
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा