दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्र: ३०.८५ टक्के तर बीड लोकसभेत ३३.६५ टक्के मतदान

दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्र: ३०.८५ टक्के तर बीड लोकसभेत ३३.६५ टक्के मतदान 



मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे.


चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे


नंदुरबार - ३७.३३ टक्के

जळगाव-  ३१.७० टक्के

रावेर - ३२.०२ टक्के

जालना - ३४.४२ टक्के

औरंगाबाद  -  ३२.३७ टक्के

मावळ -२७.१४ टक्के

पुणे - २६.४८ टक्के

शिरूर-   २६.६२ टक्के

अहमदनगर- २९.४५ टक्के

शिर्डी -३०.४९  टक्के

बीड - ३३.६५ टक्के


***



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !